• Sat. Mar 7th, 2026
    फडणवीस साहेबांमुळे प्लॅटफॉर्मवर जेवण्याची वेळ आलीये, मराठा बांधवांचा संताप, आत्ताची स्थिती काय?


    मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे.आजही सरकार किंवा प्रशासनाने आंदोलकांसाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. आजही आंदोलकांची दृश्य खरंच मनाला स्पर्श करणारी आहेत.मुसळधार पावसाने आझाद मैदानात चिखल झाला आहे. त्यामुळे अनेक मराठा बांधव हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे थांबले आहेत.आंदोलक मराठ्यांसाठी राहण्याची पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे आंदोलक हे CST स्थानकावरच थांबून जेवण करताना दिसले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed