फसवणुकीच्या माध्यमातून दिल्लीत मोदी आणि महाराष्ट्रात फडणवीसांनी सत्ता मिळवली. आता त्यांना ती सत्ता सोडावी लागणार आहे. राहुल गांधींनी सुरू केलेले आंदोलन हे जयप्रकाश नारायण यांच्या…आंदोलनापेक्षा निश्चितच मोठे होणार आहे, अशी प्रतिक्रिया खासदार…संजय राऊत यांनी संगमनेर येथे केली. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात…काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.