बीडमध्ये काही भागात सततच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले आहे. गेवराई तालुक्यातील सुरळेगावचे शेतकरी ज्ञानेश्वर काळे असं शेतकऱ्याचं नाव आहे.तीन दिवसाच्या पावसाने शेतातील उभी कपाशी आडवी झाली. यामुळे उसनवारी आणि व्याजाने आणलेले पैसे द्यायचे कसे ?असा प्रश्न शेतकऱ्यापुढं उभा ठाकलाय.
Beed | बीडमध्ये जोरदार पावसामुळे पिकांचं नुकसान, शेतकऱ्यानं हुंदका देत मांडल्या व्यथा
