• Mon. Jun 15th, 2026

    समाजाशिवाय मी शून्य, आत्महत्येचा उल्लेख करीत व्यासपीठावर भावुक; संजय राठोडांचं भाषण!

    समाजाशिवाय मी शून्य, आत्महत्येचा उल्लेख करीत व्यासपीठावर भावुक; संजय राठोडांचं भाषण!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    वाशिममध्ये नागरी सत्कार कार्यक्रमात मंत्री संजय राठोड भावुक झाले. भाषण करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. माझ्यावर समाजाचा विश्वास आणि अपेक्षा इतक्या मोठ्या आहेत की मी त्या…पूर्ण करू शकेन का, याचा विचार मनात आला. मी भारावून गेलो असे ते म्हणाले. संकटाच्या काळात बंजारा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याचे सांगताना…माझ्या जागी दुसरे कोणी असते, तर त्याने आत्महत्या केली असती, असेही त्यांनी स्पष्ट केलं. निवडणुकांवेळी विरोध होतो, पण बंजारा समाज साथ देतो. हा समाज एकत्र आला…तर मुख्यमंत्र्यांची खुर्ची हादरवू शकतो, असेही राठोड यांनी ठामपणे सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed