• Fri. Mar 13th, 2026

    हिंदी सिनेमा, सीरियल यामुळे घराघरात हिंदी अगोदरच पोहोचली आहे; भुजबळ रोखठोक बोलले!

    हिंदी सिनेमा, सीरियल यामुळे घराघरात हिंदी अगोदरच पोहोचली आहे; भुजबळ रोखठोक बोलले!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीवरून सुरू असलेल्या वादावर…राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंदी सिनेमा आणि मालिकांमुळे ही भाषा आधीच घराघरात पोहोचली आहे…त्यामुळे सक्ती करण्याची गरज नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी सुद्धा हिंदी सक्ती नको, असे म्हटले आहे. त्यामुळे, हिंदी भाषेचा दबाव टाकणे योग्य नाही, अशी थेट भूमिका भुजबळांनी मांडली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed