Ceasefire Between India and Pakistan: काल रात्री ९ नंतर नियंत्रण रेषेवर कुठल्याही प्रकारचा गोळीबार झाला नाही
काल रात्री ९ नंतर नियंत्रण रेषेवर गोळीबार झाला नाही, यानंतर रात्री उशिरा श्रीनगरमधील ब्लॅकआउट उठवण्यात आला, रात्री ९.३० नंतर श्रीनगरमध्ये कोणत्याही प्रकारची ड्रोन हालचाल दिसून आली नाही, लष्कर आणि सुरक्षा दल हाय अलर्टवर आहेत
