• Wed. Mar 11th, 2026
    लग्नकार्याला आलेल्या जवानाला परत बोलावलं, गावाने मिरवणूक काढत पाठवणी केली

    Maharashtra Times 10 May 2025, 3:16 pm

    केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानाने भावाच्या लग्नासाठी सुट्टी काढली. यासाठी ते गावाकडे आलेही मात्र अचानक सुट्टी रद्द झाल्याचा फोन आला आणि लग्न सोडून भारत मातेच्या रक्षणासाठी कर्तव्यावर जावं लागलं. लग्नाला चार दिवस बाकी असताना सुट्टीवर आलेल्या या जवानाला 24 तासही गावात थांबता आलं नाही. भावाच्या लग्नापेक्षा देशाला प्राधान्य देणाऱ्या या जवानाची मिरवणूक काढत माळीवाड्यातील नागरिकांनी पाठवणी केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed