• Wed. Mar 11th, 2026

    भारत-पाक युद्ध स्थितीनंतर शिर्डी साई संस्थानही ‘अलर्ट मोड’वर, सुरक्षा व्यवस्था अधिक कडक!

    भारत-पाक युद्ध स्थितीनंतर शिर्डी साई संस्थानही ‘अलर्ट मोड’वर, सुरक्षा व्यवस्था अधिक कडक!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 May 2025, 9:32 pm

    भारत-पाक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर….देशात अनेक ठिकाणी सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. देशातील प्रमुख देवस्थान देखील अतिरिकेंच्या निशाण्यावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही.या पार्श्वभूमीवर देशातील श्रीमंत देवस्थाना पैकी एक असलेल्या शिर्डीच्या…साई मंदिरात देखील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून जवळपास एक हजार सुरक्षा रक्षक….कर्मचारी तैनात असून येणाऱ्या साई भक्तांची प्रवेशद्वारावर तपासणी केली जात आहे. त्यांच्याकडे असलेल्या हार आणि फुलांची सुद्धा स्कॅनिंग केली जात आहे.सुरक्षेच्या बाबतीत साई संस्थान आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतली जातेय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed