‘ई-गव्हर्नन्समध्ये उल्हासनगरचा ‘स्मार्ट’ पॅटर्न पारदर्शक प्रशासनाची राज्यभर दखल’ – महासंवाद
१५० दिवसांच्या विशेष कृती आराखड्यात राज्यात तृतीय क्रमांक; आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल परिवर्तनाला गती महाराष्ट्रात प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने राबविलेल्या “150 दिवसांचा सेवाकर्मी…
‘डोंगरी महोत्सव’ कालावधीत चोख पोलीस बंदोबस्त राहणार; एसटीच्या जादा बसेस सोडणार – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
सातारा दि. 30 : डोंगरी महोत्सव येत्या 2 ते 6 एप्रिल 2026 या कालावधीत मरळी ता. पाटण येथे होणार आहे. महोत्सवाला पाटण तालुक्यातील नागरिकांची गर्दी होणार आहे. महोत्सव कालावधीत कोणताही…
प्रशासकीय कामे गतीने पूर्ण करा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, (विमाका) ३०: विभागातील सर्व जिल्ह्यातील प्रलंबित प्रशासकीय कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात श्री.पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली…
सातारा-लातूर व सातारा-पंढरपूर महामार्गाची अर्धवट कामे प्राधान्याने पूर्ण करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद
सातारा दि. 30 : सातारा ते लातूर व सातारा ते पंढरपूर महामार्गाचे काही ठिकाणी अर्धवट काम राहिले आहे. यामुळे अपघात होऊन नागरिक जखमी होत आहेत. ही गंभीर बाबा असून रस्ते…
नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या ‘ई-गव्हर्नन्स’ची राज्यात छाप – महासंवाद
राज्याचे द्रष्टे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात १०० दिवसांचा ई-गव्हर्नन्स कृती कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि डिजिटल सुविधांचा वापर वाढविण्यासाठी १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमही राज्यात…
जागतिकस्तरावर अस्थिरतेच्या काळात निसर्गोपचार आवश्यक – डॉ. धनलाल शेंद्रे – महासंवाद
माहिती संचालक कार्यालयात उपक्रम नागपूर, दि. ३० :आज जागतिकस्तरावर आपण अस्थिरतेचा अनुभव घेत आहोत. त्यामुळे वाढणारे ताण- तणाव अनेक आजारांना आमंत्रण देत आहेत. अशा काळात निसर्गोपचार आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय…
‘महावीर जयंती’निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा – महासंवाद
मुंबई, दि. ३० : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महावीर जयंती, तीर्थंकर भगवान महावीरांचे जीवन कार्य तसेच त्यांच्या अहिंसा, त्याग, क्षमा, जीवदया व अनेकांतवादाच्या शिकवणीचे…
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे – महासंवाद
नवी दिल्ली, दि. 30 : मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम 2027 पर्यंत पूर्ण करण्यासाठी राज्य शासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे, असे…
Amit Thackeray | भविष्यात सत्ता बदल झाली की बॉस बदलून पक्ष बदलतील, रोख कुणाकडे?
#amitthackeray #rajthackeary #mns #amotthackeraymeetbalasahebsaravde #solapur #mohitkamboj दिवंगत मनसे नेते बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांना भेटून सांत्वन केले.माध्यमांसमोर बोलताना अमित ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या नाव न घेता भाजप नेत्यावर टीका केली आहे.मोहित कंबोज यांच्या…
Eknath Khadse : एकनाथ खडसे आणि त्यांच्या ज्येष्ठ कन्येवर गुन्हा दाखल, अडचणी वाढणार? खडसेंची पहिली प्रतिक्रिया
एकनाथ खडसे आणि त्यांच्या ज्येष्ठ कन्या शारदा खडसे यांच्यावर बोदवड तालुक्यातील मानपूर येथील एका जमीन व्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या…