विरोधक अर्थसंकल्पाला चांगला कधीच म्हणत नाहीत; छगन भुजबळ यांचे प्रत्युत्तर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Mar 2026, 3:17 pm मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ वर्षाचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र या अर्थसंकल्पावर समाधानी…
Pune Crime : पाणी मागून तरुणीच्या हाताला धरलं, म्हणाला ‘तू खूप सुंदर दिसतेस’; पुण्यात डिलिव्हरी बॉयने मर्यादा ओलांडली, गुन्हा दाखल
पुण्याच्या शिवाजीनगरमध्ये पाणी पिण्याच्या बहाण्याने डिलिव्हरी बॉयने महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘तू खूप सुंदर दिसतेस’ म्हणत गैरवर्तन करणाऱ्या श्रीधर कांबळेवर गुन्हा दाखल झाला आहे. ऑनलाईन डिलिव्हरी बॉयने…
Devendra Fadnavis यांनी कर्जमाफीबद्दलचे शेतकऱ्यांचे संभ्रम दूर केले, काय म्हणाले?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Mar 2026, 5:51 pm शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असून याबाबत कोणत्याही प्रकारचा संभ्रम ठेवण्याचे कारण नाही, असं…
५० वर्ष शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणाऱ्याला तुम्ही शेतकऱ्याबद्दल शिकवता? पाशा पटेल संतापले
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Mar 2026, 7:22 pm Follow गेल्या आठ दिवसांपासून इराण विरुद्ध इस्राएल अमेरिका युद्ध सुरू झालं.या युद्धामुळे शेतकऱ्यांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालेल्या पाहायला मिळत आहे.तसंच व्यवसायिक आणि…
Dombivli Crime : ‘तू 18 ची झालीस की लग्न करु…’; अल्पवयीन मुलीशी तीन वर्षे संबंध; वय पूर्ण झाले, लग्न करतानाच अरमान शेखला Pocso खाली अटक
डोंबिवलीतील अरमान शेखने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे शोषण केले. भिवंडीत लग्नाचा घाट घातला असतानाच हिंदू कार्यकर्त्यांच्या एन्ट्रीने डाव फसला. विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. डोंबिवलीत अल्पवयीन मुलीला…
Anna Hazare: जग युद्धाच्या उंबरठ्यावर, भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा; अण्णा हजारे यांचे पीएम मोदींना पत्र
जागतिक स्तरावर वाढत चाललेल्या युद्धांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. भारताने जागतिक शांततेसाठी पुढाकार घेऊन ‘शांततेचे नेतृत्व’ करावे, अशी मागणी अण्णा हजारेंनी…
वलगाव येथे ५४१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ – महासंवाद
अमरावती, दि. ७ : अमरावती तालुक्यातील वलगाव मंडळात आज ७ मार्च रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर’ उत्साहात पार पडले. सिकची रिसॉर्ट येथे आयोजित या शिबिरामध्ये शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा…
Raigad Accident : नुकताच जुळ्या बाळांचा बाप झाला, स्टेटस ठेवलं, घरी जाऊन आनंद साजरा करण्याआधीच वनरक्षक पित्याचा दुर्दैवी अंत; रायगडमध्ये हळहळ
रायगडमधील रेवस-रेड्डी मार्गावर प्रशासकीय निष्काळजीपणामुळे वनरक्षक सुरज सारंगे यांचा भीषण अपघात झाला. नुकतेच जुळ्या अपत्यांचे बाबा बनलेल्या सारंगे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून कंत्राटदारावर कारवाईची मागणी होत आहे.…
Latur News : धडक एवढी भयंकर की उभा आयशर टेम्पो पलटी झाला; भरधाव BMW तील चौघे जागीच गेले, दोन गंभीर, कारचा अक्षरशः चुराडा झाला…
लातूरमधील औसा-तुळजापूर महामार्गावर बीएमडब्ल्यू कार आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू, २ जण गंभीर जखमी झाले आहेत. औसा-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, चौघांचा मृत्यू(फोटो–…
Satara News: मुलीच्या लग्नाची स्वप्नं उरी, पण नियतीचा क्रूर खेळ; निर्माल्य टाकताना कृष्णा नदीत बुडून आईचा मृत्यू
सुधीर पाटील, सातारा : मंदिरातील पुजेचे निर्माल्य कृष्णा नदी पात्रात टाकण्यासाठी गेल्यानंतर पाय घसरून पाण्यात पडल्याने ४३ वर्षीय महिलेचा बुडून मृत्यू झाला. कराड तालुक्यातील बेलवडे हवेली गावातील कृष्णा नदीपात्रात शुक्रवारी…