• Wed. Jul 1st, 2026

    Month: March 2026

    • Home
    • १५० दिवसांचा ई गव्हर्नन्स उपक्रम; शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या कामगिरीची दखल – महासंवाद

    १५० दिवसांचा ई गव्हर्नन्स उपक्रम; शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या कामगिरीची दखल – महासंवाद

    राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई गव्हर्नन्स उपक्रमात शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने सार्वजनिक उपक्रम कंपनी संवर्गात प्रथम क्रमांक पटकावला. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे महामंडळाच्या व्यवस्थापकीय…

    तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नागरिकांना दर्जेदार सेवा; नाशिक जिल्हा परिषद राज्यात पाचव्या क्रमांकावर – महासंवाद

    150 दिवसांचा ई गव्हर्नन्स उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नाशिक जिल्हा परिषदेने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते मुंबई…

    गुन्हेगारीवर नियंत्रण आणणारा ‘कायद्याचा बालेकिल्ला- नाशिक जिल्हा’ पॅटर्न; पोलिस आयुक्तालय गटात नाशिक पोलिस आयुक्तालय राज्यात अव्वल – महासंवाद

    १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा *राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५० दिवसांचा कृती आराखड्याबाबत शासकीय कार्यालयांमध्ये ई-प्रशासन सुधारणा आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागांसाठी १५० दिवसांचा कृती आराखडा…

    रत्नागिरी पोलिसांची ‘डिजिटल’ भरारी – महासंवाद

    ​प्रशासनात तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर आणि जनसामान्यांच्या सुरक्षेसाठी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम यांमुळे रत्नागिरी पोलीस दलाने राज्याच्या नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राज्य शासनाच्या ‘१५० दिवसांचा ई-गर्व्हनन्स सुधारणा’ कार्यक्रमांतर्गत रत्नागिरीचे…

    सोलापूर जिल्हा परिषदेचा राज्यस्तरीय गौरव : प्रशासनातील कार्यक्षमतेचा आदर्श – महासंवाद

    “सोलापूर जिल्हा परिषदेने महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमात राज्यात प्रथम क्रमांक मिळवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या यशामुळे केवळ सोलापूरच नव्हे तर संपूर्ण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी…

    डिजिटल प्रशासनाची नवी दिशा : नांदेड पोलीस परिक्षेत्राचा राज्यात अव्वल ठसा – महासंवाद

    महाराष्ट्र शासनाने प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबविलेला 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम हा राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या उपक्रमात नांदेड पोलीस परिक्षेत्राने…

    Mumbai News: गॅसचं बिल ११०० रुपये, पण मुंबईतील व्यावसायिकाने गमावले १२ लाख; युद्धाच्या परिस्थितीचा चोराकडून फायदा

    Mumbai Crime: आधीच युद्धामुळे गॅसची टंचाई असताना गॅस कनेक्शन बंद केलं गेलं तर पंचाईत होईल, असा विचार करून सदर व्यावसायिकाने १ हजार १५० रुपये बिल भरले होते. Cyber fraud(फोटो– BCCL…

    १५० दिवसांच्या ई–गव्हर्नन्स कार्यक्रमात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला तृतीय क्रमांक – महासंवाद

    मुंबई, दि. २८ : राज्य शासनाच्या १५० ई – गव्हर्नन्स कार्यक्रम अंतर्गत विविध शासकीय संस्था, महामंडळे, प्राधिकरणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. या स्पर्धेत ५७ मंत्रालयीन विभागांपैकी…

    चॅटबॉटमुळे नागरिकांना अचूक माहिती; १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स उपक्रमात शालेय शिक्षण विभागाचा गौरव – महासंवाद

    मुंबई, दि. २८ – शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत तंत्रज्ञानाधिष्ठित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिक, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या माध्यमातून २४x७ तत्पर, बहुभाषिक…

    १५० दिवसांच्या सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ प्रथम – महासंवाद

    मुंबई, दि. २९ मार्च : राज्य शासनाच्या १५० दिवसांचा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम अंतर्गत विविध शासकीय संस्था, महामंडळे, प्राधिकरणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. या विशेष मोहिमेत राज्यातील…

    You missed