खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध – अग्रिम निधी वितरित – महासंवाद
मुंबई, दि ७ : राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला किमान आधारभूत किंमत (MSP) मिळावी व बाजारभावातील चढ-उतारापासून संरक्षण मिळावे, यासाठी खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यात…
नदी पुनरुज्जीवन आणि प्लास्टिकमुक्त जलस्रोत हा राज्याचा प्राधान्यक्रम; जपानचे सहकार्य यासाठी मोलाचे – मंत्री पंकजा मुंडे – महासंवाद
पर्यावरण, प्लास्टिक मुक्ती, शिक्षण, दुग्ध व्यवसाय आदी विषयांवर झाली सविस्तर चर्चा मुंबई, दि. ७ : पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांची आज जपानमधील सागा प्रांताचे गव्हर्नर…
Accident News: लोखंडी पाईपांच्या वजनाखाली दोन जीव चिरडले; मूर्तिजापूरजवळ महामार्गावर नेमकं काय घडलं? काळजाचा थरकाप उडवणारा अपघात…
नागपूर-मुंबई महामार्गावर मूर्तिजापूरजवळ काळजाचा थरकाप उडवणारा अपघात (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, मूर्तिजापूर (अकोला): कधी कोणाचे आयुष्य कोणत्या वळणावर संपेल, हे कोणालाच सांगता येत नाही. नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री…
आगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
येत्या २-३ महिन्यांत भविष्योन्मुख धोरणे आणणार नागपूर, दि.७ : येत्या काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर राहणार आहे. यासाठी आम्ही अनेक धोरणे आखली असली, तरी काही धोरणे जुनी झाली असल्याने…
ZP Election : याला म्हणतात जबाबदार नागरीक! नवरदेवाचं मतदान केल्यानंतरच वऱ्हाड निघालं लग्नाला
साताऱ्यातील एका नवरदेवाच्या एका कृतीने सर्वांची मने जिंकून घेतली आहेत. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 नगर पंतायतींसाठी आज मतदान पार पडत आहे. या मतदानाच्या निमित्ताने साताऱ्यातील नवरदेवाने आधी आपलं…
Sunil Tatkare : ‘सुनेत्रा पवार येत्या 10 तारखेला मुंबईत, चर्चा करुन निर्णय घेऊ’, सुनील तटकरे यांचं मोठं वक्तव्य
“उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार येत्या 10 फेब्रुवारीला मुंबईत येणार आहेत. या दिवशी चर्चा करुन योग्य निर्णय घेऊ”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे. त्यांनी अतिशय महत्त्वाच्या विषयावर ही प्रतिक्रिया दिली…
शरीर सुदृढ असेल तरच उत्तम प्रशासन घडेल – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन – महासंवाद
७ ते ९ फेब्रुवारी तीन दिवस स्पर्धा रंगणार शिर्डी, दि. ७ : खेळ आपल्याला जीवनाचे महत्त्वाचे धडे देतो. खेळामुळे आपण पराभव पचवायला व विजयात नम्रता बाळगायला शिकतो. खेळामुळे सांघिक भावना…
जलसंपदा मंत्र्यांची मैदानात फटकेबाजी; बुद्धिबळातही आजमावले कौशल्य – महासंवाद
शिर्डी, दि.७ :- प्रशासकीय कामाच्या व्यापातून वेळ काढत अधिकाऱ्यांनी मैदानात गाजवलेले कसब व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खुद्द मंत्र्यांनीच हातात घेतलेली बॅट… अशा अत्यंत खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात शासनाच्या जलसंपदा विभागाच्या…
मुंबईजवळ भरसमुद्रात थरार! तटरक्षक दल ऍक्शन मोडमध्ये; 3 मोठी जहाजं पकडली, कारवाईनं खळबळ
Indian Coast Guard: मुंबई जवळ समुद्रात भारतीय तटरक्षक दलानं मोठी कारवाई करत तीन जहाजं पकडली आहेत. ही तिन्ही जहाजं मुंबईच्या किनाऱ्याकडे आणली जात आहेत. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. (फोटो–…
‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागम कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज – महासंवाद
नवी मुंबई, दि.06 (विमाका): श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘हिंद-दी-चादर’ या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज सविस्तर आढावा…