Palghar News : रविंद्र चव्हाण यांच्यासमोरच भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याचा संताप, वसईत नेमकं काय घडलं?
राज्यभरात अनेक ठिकाणी नाराज इच्छुक उमेदवारांकडून भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर येथे तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट मंत्र्यांची गाडी अडवल्याचं बघायला मिळालं होतं. यानंतर आता वसईत भाजप…
Thane Election: ‘आम्ही निवडणूक लढवायची की नाही?’, विरोधकांच्या उमेदवारांचे अर्ज बाद होण्याच्या सत्रावरून मनसेचा संताप
ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज छाननीदरम्यान घडलेल्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ. मनसे नेत्यांनी निवडणूक प्रक्रियेवर उपस्थित केलेले गंभीर प्रश्न चर्चेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे: राज्यात महापालिका निवडणुकीच्या मतदानाची प्रतिक्षा लागली…
राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते पिंपरखेड शाळेत वृक्षारोपण – महासंवाद
नाशिक, दि. १ (जिमाका वृत्तसेवा) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाच्या ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज…
पिंपरखेड च्या साबळे कुटुंबियांच्या घरी राज्यपालांनी घेतला भोजनाचा आस्वाद – महासंवाद
नाशिक, दि. १ (जिमाका वृत्तसेवा) : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सायंकाळी दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड या गावातील साबळे कुटुंबाच्या घरी नागलीची भाकरी, उडीदाचे वरण आणि हरभऱ्याच्या भाजीचा आस्वाद घेतला. राज्याच्या…
राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या सहज संवादाने जिंकली पिंपरखेडकरांची मने – महासंवाद
नाशिक, दि. १ (जिमाका वृत्तसेवा) : जेमतेम दोन हजार लोकसंख्या असलेल्या दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड गावी आज वेगळीच लगबग होती. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल आणि उत्सुकता होती आणि त्याचबरोबर येणाऱ्या पाहुण्याच्या स्वागतासाठी…
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी साधला पिंपरखेडच्या चावडीवर ग्रामस्थांशी संवाद – महासंवाद
नाशिक, दि. १ (जिमाका वृत्तसेवा) : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज रात्री दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड येथील मारुती मंदिराजवळील चावडीवर ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना वृक्षारोपण, स्वच्छता, नैसर्गिक शेती, गो पालनाचे महत्त्व…
तिकीट वाटपावरुन भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक; रवींद्र चव्हाणांसमोर निष्ठावतांचा संताप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jan 2026, 10:02 pm वसईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपच्या….ज्येष्ठ निष्ठावान कार्यकर्त्यांनी तिकीट वाटपावर तीव्र नाराजी व्यक्त केली. जुने निष्ठावान कार्यकर्ते डावलले गेले असून चाळ माफिया…
जनतेच्या पैशातून होणारी विकासकामे, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करा -उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद
बीड, दिनांक ०१ (जिमाका) : बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य आहे. यासाठी सर्वांची सोबत आवश्यक आहे. भारतीय संविधान, कायद्याचा आदर करत बीडकरांनी दैनंदिन जीवनात बीडच्या विकासासाठी शिस्त पाळावी, असे आवाहन…
सातारच्या ऐतिहासिक भूमीत अक्षरांचा जागर ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखदार शुभारंभ – महासंवाद
सातारा, दि.१: ऐतिहासिक सातारा नगरीत आज साहित्य आणि विचारांच्या अभूतपूर्व संगमातून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ झाला. ‘स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी’ (शाहू क्रीडा संकुल)…
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
हिंगोली (जिमाका), दि. ०१ : शेतकऱ्यांचे जीवन सुजलाम-सुफलाम करण्यासाठी राज्य शासनाने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविली असून, या योजनेमुळे शेतीचा पोत सुधारून शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे उत्पादन घेणे शक्य…