• Fri. Mar 6th, 2026

    Month: November 2025

    • Home
    • शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून नंतरच का? अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

    शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून नंतरच का? अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

    प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काल बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी 30 जूनपर्यंत शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं. यानंतर…

    आताच्या घडीची मोठी बातमी, पुढच्या आठवड्यात निवडणुका जाहीर होणार? अजित पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पुढच्याच आठवड्यात निवडणुकांची घोषणा होणार का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, पुणे…

    मोठी बातमी: फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश, महिला आयपीएस अधिकारी करणार तपास

    Satara Doctor Case: फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आता एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आज दिले आहेत. महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हा तपास होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या…

    You missed