शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे – महासंवाद
हिंगोली, दि.25 (जिमाका): हिंगोली जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. या परिस्थितीत शासन आपल्यासोबत असून आपणास मदत मिळवून देण्यासाठी शासन…
गुंतवणूकदारांनी राज्याच्या जहाज बांधणी उद्योगाच्या विकासात योगदान द्यावे – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे – महासंवाद
मुंबई, दि. २५ : महाराष्ट्रात जहाज बांधणी आणि बंदरे क्षेत्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध असून या क्षेत्रातील गुंतवणूक प्रोत्साहनासाठी राज्याने स्वतःचे जहाज बांधणी धोरण तयार केले आहे. गुंतवणूकदारांनी या धोरणाचा…
पुणेकरांचा ‘सुर्या’ बरोबर मैत्रीपूर्ण करार… – महासंवाद
“स्मार्ट सिटी”चा ध्यास घेतलेल्या पुणे शहराने आता ‘ग्रीन सिटी’कडे झेप घेतली आहे. पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी करून पुणेकरांनी सुर्याबरोबर मैत्रीपूर्ण करार करून छतावरच्या सूर्यकिरणांना कैद केलं. त्यातून स्वच्छ, मोफत आणि…
प्राथमिक शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी; परिस्थितीचे भान राखणाऱ्या शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून कौतुक – महासंवाद
मुंबई, दि. २५ : राज्यात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना शासनामार्फत सर्वतोपरी साहाय्य केले जात आहे. पूरग्रस्तांच्या…
तरुणांच्या सक्रिय सहभागातून ‘युवा धोरण’ साकारणार – क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे – महासंवाद
मुंबई, दि. २५ :- राज्यभरातील तरुण-तरुणींच्या सक्रिय सहभागातून राज्य शासनाचे सर्वसमावेशक युवा धोरण साकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्वसमावेशक युवा धोरण निर्मितीसाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कौशल्य विकास आदी पैलूंचा…
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन – महासंवाद
मुंबई, दि. २५ : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार…
धो-धो पावसाने चंद्रपूर जलमय; इरई धरणाचे पाच दरवाजे उघडले, शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 Sept 2025, 4:38 pm Chandrapur Rain Update: चंद्रपूर जिल्ह्यात चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. इरई धरणाचे दरवाजे उघडल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील…
Jalgaon News | सरकारने तातडीने कर्ज माफीची घोषणा करावी, एकनाथ खडसेंची मागणी; शिंदेंवर टीकास्त्र!
Maharashtra Times•25 Sep 2025, 3:58 pm राज्यात सध्या अनेक भागात पूर परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने राज्य सरकारसह…केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.…
मंत्री छगन भुजबळ नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर, शेतकरी रडला; दिलं आश्वासन!
Maharashtra Times•25 Sep 2025, 3:44 pm मंत्री छगन भुजबळ यांचा नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर येवल्याच्या गवंडगावपासून सुरू गेला पाहणी दौरा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली अतिवृष्टी भागाची पाहणीगवंडगाव येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना…
परिसराबरोबरच वैयक्तिक स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
सांगली, दि. २५, (जिमाका) : “माझे घर, माझी कॉलनी, माझा गाव, माझी शाळा, माझे महाविद्यालय आणि माझे कार्यालय या भावनेने ते स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. परिसराबरोबरच प्रत्येकाने वैयक्तिक…