पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको; बँकाना मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई, दि. ३० : राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. शेतकरी, आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती व…
रायगड जिल्ह्याच्या राजकारणात डोंबाऱ्याचा खेळ! शिंदेंच्या आमदाराला तटकरेंच्या शिलेदाराचं प्रत्युत्तर
Raigad Politics : रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या चांगलीच शाब्दिक चकमक बघायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक लढाई बघायला…
‘जयंत पाटलांनी सांगावं कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं’, गोपीचंद पडळकर यांची पुन्हा जीभ घसरली
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जयंत पाटील यांच्यावर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची पुन्हा जीभ घसरली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली : भाजप…
उद्योग विभागाच्या अद्ययावत संकेतस्थळाचे मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अनावरण – महासंवाद
मुंबई, दि. ३० : महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधींसह औद्योगिक धोरणांची संपूर्ण माहिती तसेच औद्योगिक जमीन बँक, क्लस्टर, प्रकल्प तपशील आदी बाबींची माहिती सुलभरित्या उपलब्ध करुन देणाऱ्या उद्योग…
जपानच्या महावाणिज्यदूतांकडून राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची सदिच्छा भेट – महासंवाद
मुंबई, दि. ३० : जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात सदिच्छा भेट घेतली. यावेळी कोजी यांनी मंत्री जयकुमार…
यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. ३० : राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. अजूनही काही भागात पूरस्थिती आहे, त्यामुळे २०२५-२६ या वर्षीचा ऊस गाळप हंगाम राज्यात १ नोव्हेंबर २०२५ पासून…
मंत्रिमंडळ निर्णय – महासंवाद
कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण महाकेअर फाऊंडेशनची स्थापना त्रिस्तरीय रचनेतून राज्यभरातील १८ रुग्णालयांमध्ये मिळणार दर्जेदार उपचार राज्यातील कर्करोगग्रस्तांना दर्जेदार उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा धोरण निश्चित करण्यात आले. यासाठी…
अतिवृष्टीनं हातातोंडाशी आलेला घास गेला…शेतकरी हतबल, सरकारकडे काय केली मागणी?
मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरामुळं मोठं नुकसानमहापुरानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसानतात्काळ मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी
राज्यात भू-करमापक संवर्गातील ९०३ पदांची भरती – महासंवाद
पुणे, दि. ३०: भूमी अभिलेख विभागातील ‘गट क’ भू-करमापक संवर्गातील ९०३ रिक्त पदे भरण्यासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असून १ ते २४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाईन…
मित्रपक्षांतच जुंपली? गुन्हेगारीच्या घटनांनी भाजपची कोंडी, शिंदेसेनेनं साधली संधी; नाशिकमध्ये काय घडलं?
Nashik News: नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारीवरून राजकीय कुरघोडीला वेग आला असून दोन भाजपच्या माजी नगरसेवकांना खुनाच्या प्रयत्नात अटक झाली. यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेने भाजपला घेरलं असून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी…