‘ओबीसी’ समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शासन कटिबद्ध; ‘ओबीसी’ आरक्षणाला धक्का नाही – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे – महासंवाद
मुंबई, दि. 9 : मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने काढलेला शासन निर्णय हा पुराव्यांशी संबंधित असून सरसकट नाही. कुणबी असल्याचे पुरावे असणाऱ्यांनाच त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे…
नगरपालिका हद्दीतही मिळणार घरकुल योजनेचा लाभ; तळा, म्हसळा व माणगाव तालुक्यात घरकुल योजनेस मान्यता – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके – महासंवाद
मुंबई, दि. 9 : आदिवासी बांधवांना स्थायी घरकुल देण्यास शासनाचे प्राधान्य आहे. शबरी आदिवासी घरकुल योजनेत ग्रामीण भागाबरोबरच आता नगरपालिका हद्दीत राहणाऱ्या पात्र कुटुंबांनाही घरकुल योजनेचा…
कामगार संघटनांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून धोरणात्मक बदल केला जाणार – कामगार मंत्री आकाश फुंडकर – महासंवाद
मुंबई, दि. 9 : कामगार संघटनांच्या सूचना व मागण्यांचा विचार करून धोरण तयार करण्यात येईल. राज्यातील कामगारांच्या आरोग्य, आर्थिक व कौटुंबिक हितांचा सर्वांगीण विचार करूनच नवे…
मुलींच्या सक्षमीकरणासाठी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान राज्यभर व्यापक स्वरूपात राबवावे – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे – महासंवाद
मुंबई, दि. ९ : राज्यात मुलींच्या जन्माचे स्वागत, शिक्षणात त्यांचा सहभाग वाढविणे आणि बालविवाह रोखण्यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान राबविण्यात येत असून मागील सहा महिन्यांत १,४६,४५९ नागरिकांच्या सहभागासह ८७३…
गोकुळची सभा पुन्हा गाजली; गोकुळमधील सभेतील राड्याची परंपरा कायम
गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेत यंदाही गदारोळाचेच चित्र दिसले. गोकुळच्या सभेच्या शेवटच्या टप्प्यात घोषणाबाजीने वातावरण तापलं.गोकुळची सभा म्हणजे राडा, ही प्रतिमा यंदाही टिकून राहिली.
कौशल्य विभागाच्या संस्थांमध्ये स्वदेशी सल्लागार कंपन्यांनाच प्राधान्य – कौशल्य, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा – महासंवाद
मुंबई दि. 9 : कौशल्य विभागाच्या सर्व संस्थांमध्ये संशोधनात्मक काम आणि सल्लागाराची भूमिका यासाठी केवळ स्वदेशी कंपन्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे कौशल्य, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता…
कृषि अधिकाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
मुंबई, दि. 9 : कृषि अधिकाऱ्यांच्या कामामध्ये अधिक गतिमानता येण्यासाठी त्यांना विविध सुविधा देण्यासाठी शासन नेहमीच सकारात्मक आहे. कृषि अधिकाऱ्यांनीही कृषि विभागाच्या सर्व योजनांची माहिती शेतकऱ्यांच्या…
ई-वाहन क्रांती म्हणजे स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
मुंबई, दि. ९ : ई-वाहन क्रांती म्हणजे केवळ वाहतूक क्षेत्रातील बदल नसून, स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मुंबईच्या निर्मितीचा मार्ग आहे. पर्यावरणपूरक मुंबईची निर्मिती ही सामूहिक जबाबदारी असून सर्वांच्या एकत्रित…
Pune News : किराणा भरण्यावरून पती-पत्नीत कडाक्याचं भांडण, थेट कोर्टाची पायरी चढली; कोर्टाचा एक आदेश अन्…
Pune News : किराणा भरण्याच्या वादावरुन न्यायालयात पोहोचलेल्या पुण्यातील एका दाम्पत्याचा संसार समुपदेशकांनी वाचवला आहे. मुलांच्या भविष्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केल्यानंतर दोघांनी कटुता विसरून पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. काय…
मंत्रिमंडळ निर्णय – महासंवाद
उपसा जलसिंचन योजनांना पुढील दोन वर्षांसाठी वीज बिलात सवलत; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वीजदर सवलत योजनेस मुदतवाढ शेतकऱ्यांसाठीच्या अतिउच्चदाब, उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजनेसाठीच्या वीजदर सवलत योजनेस आणखी दोन वर्षांसाठी…