डॉ. नरेंद्र जाधव यांची समिती बरखास्त करावी, 18 हजार झेडपी शाळा बंद पाडणारा..; शालेय शिक्षण अभ्यास समितीची मागणी
पहिलीपासून तिसरी भाषा लागू करण्याबाबत तयार करण्यात आलेली डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षेतेखालील समिती बरखास्त करावी. अशी मागणी शालेय शिक्षण अभ्यास समितीने केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी,…
Ratnagiri News: रत्नागिरी पती-पत्नी मृत्यू प्रकरणात नवी अपडेट, निलेशची बॉडी सापडली, दोन महिन्यातच संसाराचा शेवट
Ratnagiri Couple Ends Life: रत्नागिरीत राहणाऱ्या एका जोडप्याने चिपळूण शहरातील गांधारेश्वर पुलावरुन उडी घेत आपल्या आयुष्याची अखेर केली. आज पाच दिवसांनी पतीचा मृतेदह सापडून आला आहे. त्यांनी हे टोकाचं पाऊल…
राज-उद्धव यांची युती जाऊद्या, दोन्ही शिवसेना एकत्र येणार? देवेंद्र फडणवीस बघा काय म्हणाले
महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कारण आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात नव्या राजकीय समीकरणांची नांदी बघायला मिळू शकते.…
शिवसेनेचा बाप..; परिणय फुुकेंचं विधान, महायुतीत वाद पेटला, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला
भाजपचे आमदार परिणय फुके यांनी शिवसेनेसंबंधी विधान केले ज्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा दिला आहे. (फोटो–…
सक्षम मानव संसाधनातून विकसित भारताचे स्वप्न साकारणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
अमरावती, दि. 03 : भारत देश हा युवा संसाधनाने समृद्ध आहे. भारतासारख्या संस्कारित मानव संसाधनाची जगाला गरज आहे. सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी असून याव्दारे विकसित भारत-2047…
‘संपूर्णता’ अभियानातील कामगिरीसाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा सन्मान – महासंवाद
नंदुरबार, दिनांक 03 ऑगस्ट, 2025 (जिमाका) : निती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे व तालुके कार्यक्रमांतर्गत 1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात आलेल्या ‘संपूर्णता’ अभियानामध्ये नंदुरबार जिल्हा व…
राज्यस्तरीय संपूर्णता अभियानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा सन्मान – महासंवाद
नांदेड,३ ऑगस्ट:- नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संपूर्णता अभियानात आकांक्षित किनवट तालुक्याने उल्लेखनीय काम केल्याबद्दल आयआयएम, नागपूर येथे राज्यस्तरीय संपूर्णता अभियान सन्मान समारोह सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र…
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी प्रस्तावित योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
नाशिक, दि. 3 ऑगस्ट, 2025 (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने अनेक प्रकल्प राज्यात सुरू झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नदीजोड प्रकल्प राबविण्यात येत…
पेडगाव येथील ३३ किलोवॅट ऊर्जा रोहित्राचे थाटात लोकार्पण – महासंवाद
परभणी, दि. ३ (जिमाका) – शेतकरी, घरगुती ग्राहक आणि नवउद्योजकांना २४ तास व योग्य दाबाने वीज मिळावी यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. तसेच विविध योजनेच्या माध्यमातून सौर ऊर्जा वापरण्यासाठी…
प्रांतीय अस्मितेसह अखिल भारतीय अस्मिता जपूयात – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन – महासंवाद
नागपूर, दि. ३ :- छत्रपती शिवाजी महाराज यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढा दिला. हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी संघर्ष केला. हिंदवी स्वराज्यासाठी ते लढले. ते परिवारासाठी नाही तर सर्व समाजासाठी लढले हे आपण…