• Fri. Jul 3rd, 2026

    Month: August 2025

    • Home
    • राज्यातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुंबईसह अनेक जिल्ह्यांसाठी महत्त्वाची अपडेट

    राज्यातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुंबईसह अनेक जिल्ह्यांसाठी महत्त्वाची अपडेट

    राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लागला आहे. गेल्या आठवड्यात 5 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या नंतर आता 7 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका…

    गायत्रीने कोणाला केला शेवटचा फोन? तरुणीच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, मैत्रिणीच्या जबाबाने संशय वाढला

    Kolhapur Crime: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले वसतिगृहात गायत्री रेळेकर या विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवन संपवलं. या प्रकरणात नवी माहिती समोर आली असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.…

    महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील रुग्णांनाही उत्तम उपचार मिळावेत हा ‘मेडिसिटी’ चा उद्देश – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    महाराष्ट्रात १९ हजार २०० कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा महाराष्ट्रात डेटा सेंटर आणि औद्योगिक पार्कसाठी मोठी गुंतवणूक; रोजगाराच्या थेट ६० हजार संधी उपलब्ध होणार ठाणे,दि.१२ (जिमाका): ‘मेडिसिटी’ हा एक महत्त्वाकांक्षी आरोग्य…

    ग्रंथालयांच्या अनुदानात ४० टक्के वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक – मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    मुंबई, दि. १२ : आजच्या डिजिटल युगात ग्रंथालय चळवळ टिकेल का असा प्रश्न पडतो पण आजची तरुण मंडळी अधिक ग्रंथालयाकडे वळली आहे. विविध वाचन उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहेत, त्यासाठी…

    राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी तालुकास्तरावर समिती नेमावी – मंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    मुंबई, दि. १२ : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या पात्रतेस मान्यता देणारी सध्याची जिल्हास्तरीय समिती ऐवजी तालुकास्तरावर समिती स्थापन करावी. जेणेकरून या योजनेचे प्रस्ताव…

    पदविका प्रवेशाला विक्रमी प्रतिसाद; १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश – महासंवाद

    मुंबई, दि. १२ : राज्यातील पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आतापर्यंत १ लाख ३ हजार ११५ विद्यार्थ्यांनी प्रथम…

    समाजातील भेदाभेद दूर करून एकात्मतेचा संदेश देणे हा संतांचा धर्म – मंत्री छगन भुजबळ – महासंवाद

    मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र ही संतभूमी आहे. संत चोखामेळा, संत जनाबाई, संत नामदेव यांसह अनेक संतांनी जात-पात व उच्च-नीच भेद नष्ट करून समतेचा संदेश दिला. संत साहित्याच्या माध्यमातून दया,…

    जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करावी- मंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    मुंबई, दि. १२: विद्यार्थ्यांना बालवयापासूनच मूल्य शिक्षण, स्वावलंबन, शिस्त, संस्कारांच्या माध्यमातून उत्तम भावी नागरिक घडविण्यात स्काऊट, गाईडची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. इच्छुक शालेय विद्यार्थ्यांना यात सहभागी होता यावे यासाठी जास्तीत जास्त…

    वाढवण विकासासाठी सिंगापूरने सहकार्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    रायगड दि. १२ (जिमाका) : भारत आणि सिंगापूर यांच्यातील सागरी व्यापार, पायाभूत सुविधा, डिजिटायझेशन, डेटा सेंटर्स आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील वाढते सहकार्य आणि अनेक सामंजस्य करारांमुळे आर्थिक बंध अधिक दृढ होत…

    भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर तसेच आंबडवे परिसर विकसित करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करा – महासंवाद

    मुंबई, दि. १२ : रत्नागिरी जिल्ह्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर व आंबडवे परिसर विकसित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पहिला व दुसरा टप्पा असे प्रस्ताव तयार…

    You missed