कल्याण-डोंबिवलीत महिला सुरक्षित नाहीत? मराठी तरुणीला मारहाण, आज एक नवीन प्रकरण उघडकीस
कल्याण डोंबिवलीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कल्याणमध्ये एका परप्रांतीय तरुणाने क्लिनिकमध्ये महिला रिसेप्शनिस्टला मारहाणीचे प्रकरण ताजे असताना नवीन प्रकरण समोर आले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रदीप भणगे, डोंबिवली…
पश्चिम महाराष्ट्र कोकण जोडणारा नवा रेल्वे मार्ग दृष्टिक्षेपात; नारायण राणेंकडून रेल्वेमंत्र्यांची भेट
कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडणारा नवा रेल्वे मार्ग लवकरच दृष्टीक्षेपात येणार आहे. खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
दररोज फक्त मांसाहार, शाकाहारी जेवण कधीच नाही…’त्या’ कोल्हापूरकराची अनोखी कहाणी
कोल्हापुरात राहणारे 65 वर्षांचे ज्येष्ठ साहित्यिक दादासाहेब मोरे हे कदाचित महाराष्ट्रातले एकमेव असे साहित्यिक ठरू शकतात ज्यांनी आयुष्यभर कधीही शाकाहार केला नाही. लहानपणापासून आजपर्यंत त्यांनी केवळ मांसाहारी आहार घेतला असूनही,…
दोन दिवसांपासून तरुण बेपत्ता, नातेवाईकांकडून शोध अन् नदीजवळ…; घटनेनं रत्नागिरीत खळबळ
रत्नागिरी जिल्ह्यातील बेपत्ता तरुणाचा शोध दोन दिवसांपासून घेतला जात आहे. नातेवाईकांनी शोध घेतल्यानंतर पोलिसात तक्रार केली. या प्रकरणी खळबळजनक माहिती समोर येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक व निर्भय पारपडतील असे नियोजन करा – राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे – महासंवाद
मनुष्यबळ, मतदानयंत्र व मतदान केंद्रनिहाय आढावा मतदानयंत्रांच्या उपलब्धतेसाठी समन्वय अधिकारी मतदान केंद्रांवर आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन द्या नागपूर, दि. २३ : जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच महानगर पालिकांच्या सार्वत्रिक…
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना गतवैभव प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावेत – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा – महासंवाद
सातारा दि. २३ : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नाबाबत शासन सकारात्मक असून तुमचे प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील, अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता वनाविन्यता मंत्री मंगलप्रभात…
राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
मुंबई, दि. २३ : ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता मिळावी, तसेच आवश्यक मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला…
बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षणाच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात – महासंवाद
मुंबई, दि.२३ : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे की, बिहार राज्यात 24 जून 2025 पासून सुरू झालेल्या विशेष पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया अंतिम…
उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन आयटीआयमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरु करणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा – महासंवाद
सातारा दि.२३ : राज्यातील उद्योगांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) उद्योग आधारीत पुरक असे नवनवीन कोर्सेस उपलब्ध करुन देण्यात येतील.…
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानव दर्शन कार्यक्रम जिल्ह्यात लोकांमध्ये प्रभवीपणे पोहचवावा – कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा – महासंवाद
सातारा दि.२३ : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानव दर्शन कार्यक्रम जिल्ह्यात प्रभवीपणे पोहचविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सर्व जिल्हास्तरीय समित्यांनी समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासाचा विचार तळागाळापर्यंत…