सेवा पंधरवडा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद
मुंबई, 29 : ऊर्जा विभागाने सेवा पंधरवडा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करावा, असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी केले.…
परभणीच्या पुरातत्व वारशाचे संवर्धन करून जागतिक स्तरावर नेणार – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद
मुंबई, दि. 29 : परभणी जिल्ह्यातील पुरातत्व वास्तूंना योग्य त्या संवर्धनाची आणि विकासाची गरज आहे. या ऐतिहासिक वारशाचे जतन करून पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येईल. या…
संतोष देशमुख केसचा कार्यक्रम, कुटुंबीय आणि फडणवीसांनी सहआरोपी थांबवले, जरांगेंचा मोठा आरोप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Apr 2025, 7:49 pm संतोष देशमुख प्रकरणात मनोज जरांगे यांनी खळबळजनक दावा केलाय. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून डाव साधल्याचा त्यांचा आरोप आहे. देशमुख कुटुंब व फडणवीसांनी…
मंत्रिमंडळ निर्णय – महासंवाद
टेमघर प्रकल्पाची उर्वरित कामे, गळती रोखण्याच्या कामांसाठी ४८८ कोटी ५३ लाखांच्या खर्चास मान्यता पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्प (ता. मुळशी) प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी व गळती प्रतिबंधक उपाययोजनांसाठी ४८८ कोटी ५३ लाख…
फडणवीसांना गजनी म्हणत डिवचलं, शेतकरी कर्जमाफीसाठी मोठं आंदोलन करणार, बच्चू कडूंचा इशारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Apr 2025, 7:09 pm माजी आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागलंय.फडणवीस सातबारा कोरा करणार म्हणालेले, मात्र ते गजनी झाल्याची टीका त्यांनी केली.शेतकऱ्यांच्या संपूर्ण…
थॅलेसेमिया मुक्तीसाठी ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियान – महासंवाद
मुंबई, दि. २९ : थॅलेसेमिया आजार रोखण्यासाठी जनजागृती ही सर्वात महत्वाची आहे. तसेच या आजाराविषयीच्या तपासण्याही होणे गरजेचे असल्याने थॅलेसेमिया आजार रोखण्यासाठी जनजागृतीसह तपासण्यांवर भर द्यावा.…
‘अक्षय तृतीया’च्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनानी सतर्क रहावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद
मुंबई, दि.२९ : अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर विवाह सोहळे आयोजित केले जात असून या मुहूर्तावर बालविवाह मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, असे आवाहन…
शेतकरी आत्महत्या मदतीची प्रलंबित प्रकरणे एक महिन्यात मार्गी लावा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील – महासंवाद
मुंबई, दि २९ :- शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मदत वेळीच संबंधित मृत शेतकऱ्याच्या वारसाला मिळाली पाहिजे. चौकशी प्रलंबित प्रकरणे प्राधान्याने एक महिन्यात मार्गी लावावीत, अशा सूचना मदत…
नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे राज्यपालांचे आवाहन – महासंवाद
मुंबई, दि. 29 : भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश झाला आहे. मात्र त्यासोबतच देशात अंध आणि दृष्टीबाधित लोकांची संख्या देखील फार मोठी आहे. सामाजिक व आर्थिक कारणांमुळे अंधत्वावर उपचार…
“TECH- वारी : डिजिटल प्रशासनाकडे महाराष्ट्राची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल” – महासंवाद
मुंबई, दि. 29 : सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने “TECH वारी – टेक लर्निंग वीक” या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सर्वस्तरांवरील कर्मचाऱ्यांना डिजिटल युगासाठी आवश्यक ज्ञान, साधने आणि…