• Wed. Jul 1st, 2026

    Month: February 2024

    • Home
    • भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या विविध संस्थांसमवेत मत्स्यव्यवसाय विभागाचा सामंजस्य करार

    भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या विविध संस्थांसमवेत मत्स्यव्यवसाय विभागाचा सामंजस्य करार

    मुंबई, दि. ६ : महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विकासासाठी येथे खूप मोठी संधी आहे. या क्षेत्रात काम करण्याऱ्या केंद्रीय संस्थांबरोबर केलेल्या सामंजस्य करारामुळे राज्याच्या सागरी,…

    महसुली कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठित

    पुणे, दि.६ : राज्यातील महसूल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात फेरबदल, नवीन कार्यालये निर्मिती तसेच महसुली कायद्यांमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली…

    दैनिक लोकसत्ताचा वर्धापनदिन कार्यक्रम

    मुंबई, दि.६: – मुंबई एमएमआर क्षेत्राचा कायापालट झाल्याने ते नवे ग्रोथ इंजिन म्हणून उदयास येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात भव्य…

    जनजागृतीसाठी असलेल्या इव्हीएमच्या कंट्रोल युनिट चोरीप्रकरणी पुणे येथे गुन्हा दाखल

    मुंबई, दि. ६ : जिल्हाधिकारी, पुणे आणि पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार ३ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या सायंकाळी सहा ते ५ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या सकाळी १० वाजेदरम्यान जनजागृतीसाठी ठेवलेल्या…

    नागपूर, अमरावती विभागातील भाडेतत्त्वावर दिलेल्या नझूल जमिनीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, दि.६ :नागपूर व अमरावती विभागातील भाडेतत्वावर दिलेल्या नझूल जमिनी संदर्भातील मुद्यांबाबत सर्वकष अभ्यास करुन समितीने अहवाल सादर केला आहे. समितीच्या अहवालातील शिफारशीबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

    अहमदनगर येथील बेलवंडीत उद्योग नगरी प्रस्तावित – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 

    मुंबई, दि. ६ : अहमदनगर येथील बेलवंडी गावातील ६१८ एकर जमिनीवर नवीन एमआयडीसी उभारण्याचे प्रस्तावित करण्यात येत असून, यामुळे जिल्ह्यात उद्योगाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असे महसूल…

    ऐतिहासिक विहार स्मारकाच्या कामासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने १७ गुंठे जागा द्यावी – मंत्री शंभूराजे देसाई 

    मुंबई, दि. ६ : रत्नागिरी जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अखत्यारित असलेल्या जागेपैकी सतरा गुंठे जागा ही ऐतिहासिक महत्व असलेल्या थिबाराजा कालीन बुद्ध विहाराच्या स्मारक कामासाठी जिल्हाधिकारी यांना हस्तांतरीत करण्याची…

    राष्ट्र कार्याच्या भावनेने काम करीत आयुष्मान भारत मिशन यशस्वी करावे – डॉ. ओमप्रकाश शेटे

    मुंबई, दि. ६ : प्रत्येक गरजू व गरीब रुग्णाला उपचार मिळाले पाहिजेत. उपचारासाठी आर्थिक कुवत नसल्यामुळे कुणीही रुग्ण उपचाराविना राहता कामा नये. अशा नागरिकांना आयुष्मान भारत योजना संजीवनी आहे. या…

    कोकण विभागीय नमो महारोजगार मेळाव्याचे ठाणे येथे २४ व २५ फेब्रुवारी रोजी आयोजन -कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

    मुंबई, दि. ६ : कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत बेरोजगार युवक तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी हायलॅण्ड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) येथे कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई…

    पालकमंत्री दीपक केसरकर साधणार नागरिकांशी सुसंवाद

    मुंबई, दि. 6 : शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर बुधवार 7 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे नागरिकांशी सुसंवाद साधणार…