• Thu. Jul 2nd, 2026

    Month: February 2024

    • Home
    • ठाणे येथील ‘राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्या’च्या यशस्वीतेसाठी समन्वयाने काम करावे – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

    ठाणे येथील ‘राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्या’च्या यशस्वीतेसाठी समन्वयाने काम करावे – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

    मुंबई, दि. ७ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत बेरोजगार युवक तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी आणि नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार मिळावा यासाठी आयोजित करण्यात आलेल्या…

    ‘स्वयम्’च्या धर्तीवर राज्यात ‘महास्वयम्’ प्लॅटफॉर्म विकसित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन – मंत्री चंद्रकांत पाटील

    मुंबई, दि. ७ : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘स्वयम’ च्या धर्तीवर राज्यामध्ये ‘महास्वयम’ प्लॅटफॉर्म विकसित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे असे उच्च व तंत्र शिक्षण…

    वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे राज्य पर्यटन परिषदेचे आयोजन

    मुंबई, दि.७ : व्हॉट्सॲप चॅटबॉट लाँच केल्यामुळे राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकांना होईल तसेच ‘आई’ महिला केंद्रित धोरणाची माहिती नव्याने सुरू केलेल्या ॲपमुळे, पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजिकांना होईल या दोन्ही…

    राजपत्रित अधिकारी महासंघाचा ३८ वा वर्धापन दिन 

    मुंबई, दि. ७ : शासन आणि प्रशासन ही लोकशाही रथाची दोन चाके आहेत. ही दोन्ही चाके समान वेगाने धावलीत की विकास वेगाने होतो. याचे उदाहरण राज्यात पहायला मिळत असल्याचे प्रतिपादन…

    लोहा तालुक्यातील अन्न विषबाधेनंतर आरोग्य विभागाद्वारे शीघ्र कृती पथकाची स्थापना

    मुंबई, दि. 07 : नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यामधील कोष्ठवाडी येथे संत बाळूमामा यांच्या सप्ताह निमित्ताने भरवण्यात आलेल्या यात्रेमध्ये प्रसादातून सुमारे 2 हजार भाविकांना मंगळवारी, दि. 6 फेब्रुवारी रोजी अन्न विषबाधा…

    आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री गतिशक्ती जिल्हास्तरीय कार्यशाळेचे ९ फेब्रुवारी रोजी आयोजन

    मुंबई, दि. ७ : उद्योग संवर्धन एवं आंतरिक व्यापार विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी पश्चिम विभागातील महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान या ३ राज्यातील ११ आकांक्षित जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र (४), गुजरात…

    बारमाही रस्ते, घरकुले आणि स्वयंरोजगारातून वाडे-पाडे समृद्ध करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

    नंदुरबार, दिनांक 7 फेब्रुवारी 2024 (जिमाका वृत्त) :- आदिवासी दुर्गम भागाला जोडणारे बारमाही रस्ते, प्रत्येकाला घरकुल आणि बचतगटांच्या माध्यमातून स्वयंरोजगाराचे जाळे विणून आदिवासी वाडे-पाडे येत्या सहा महिन्यात न भुतो न…

    ‘उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षा’ची बैठक

    मुंबई, दि. ७ :- महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राज्यात पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. या अंतर्गत उभारण्यात येणारे पूल, इमारतींसारख्या सुविधा १०० वर्षे टिकाव्यात यासाठी त्यांची उभारणी…

    तृणधान्याचे जाणू महत्त्व… मिळेल त्यातून जीवनसत्व

    तृणधान्याच्या सेवनामुळे शरीरपोषणासाठी कमी खर्चात अधिक प्रमाणात उर्जा तृणधान्यांतून मिळतात. तंतुमय पदार्थाव्यतिरिक्त तृणधान्ये ही खनिजे, बी कॉम्प्लेक्स, जीवनसत्वे, लोह, कॅल्शियम व जस्त यांसारख्या सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध आहेत. तृणधान्याच्या सेवनामुळे…

    सोनगाव येथील पुलाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण

    सातारा दि.7 (जि.मा.का) : सोनगाव तालुका सातारा येथील उरमोडी नदीवर नाबार्ड मार्फत उभारण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आमदार श्रीमंत…

    You missed