बलशाली आणि आत्मनिर्भर भारतासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक – पालकमंत्री गिरीश महाजन
धुळे, दिनांक 26 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्त); भारताला विकसित आणि आत्मनिर्भर भारत घडविण्याचे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आपणा सर्वांचे सहकार्य आणि योगदान आवश्यक आहे,…
प्रजासत्ताक दिन उत्साहात
छत्रपती संभाजीनगर, दि.२६ (जिमाका):- जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध असून विकासासोबत आरोग्य व स्वच्छतेसही प्राधान्य दिले जात आहे. आपण सारे मिळून आपले शहर, आपले गाव स्वच्छ करुन त्यात आरोग्यदायक वातावरणाची…
जिल्ह्यातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी : पालकमंत्री धनंजय मुंडे
बीड, दि. 26 (जिमाका) : जिल्ह्यातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हयातील पाणी आरक्षण संदर्भातील बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी आरक्षण…
स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया ! – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. 26 : भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आजपासून सुरू झाले आहे. संविधानाने आपल्याचा जसे अधिकार दिले, तसेच कर्तव्य आणि दायित्वाचीसुध्दा जाणीव करून दिली आहे. या देशासाठी प्राणाची आहुती…
कोल्हापूर जिल्हा देशात अग्रस्थानी बनवण्याचा मानस – पालकमंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : कृषी, सहकार, शैक्षणिक, औद्योगिक, पर्यटन अशा सर्व क्षेत्रात चांगली प्रगती करीत असलेला कोल्हापूर जिल्हा येत्या काळात विविध विकास कामांतून देशात अग्रस्थानी नेण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन…
मानवधर्म आश्रम परिसर विकास आराखडा मंजूर करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. २६ : पावडदौना येथील परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रमाच्या परिसर विकास आराखड्यास मंजुरी देवून निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मौदा तालुक्यातील…
लातूर येथे ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
शेती, आरोग्य, शिक्षण, उद्योग, पायाभूत सुविधा निर्मितीला प्राधान्य जिल्ह्यात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी विविध स्पर्धांच्या आयोजनावर भर लातूर, दि. 26 (जिमाका): भारतीय राज्यघटनेला आदर्श मानून केंद्र व राज्य शासन जनतेच्या कल्याणासाठी…
ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन मिळून एकजुटीने लोकाभिमुख काम करतील – शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर
ठाणे, दि. 26 (जिमाका) – राज्य शासनाकडून व जिल्हा प्रशासनाकडून तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांकडून नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. यासाठी…
जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यशासन कटीबध्द – पालकमंत्री अतुल सावे
जालना, दि. 26 (जिमाका) :- जालना जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रगतीकरीता तसेच जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा…
मुंबईत चैतन्य आणि जिवंतपणा जाणवला; विकासाचा वेग चकित करणारा
मुख्यमंत्र्यांनी दिली प्रदूषण नियंत्रण, महिला सक्षमीकरणाची माहिती मुंबई दि. २६: आज भारताच्या प्रजासत्ताक दिनी मुंबईतल्या वातावरणातला जिवंतपणा, चैतन्य आणि विशेषत: तरुणांचा उत्साह याचा अनुभव घेतल्याने मी खरोखरच प्रभावित झालो आहे,…