• Sun. Jul 5th, 2026

    Month: September 2023

    • Home
    • डॉ. नीलम गोऱ्हे  राजकारणातील सुसंस्कृत व्यक्तित्व – राज्यपाल रमेश बैस

    डॉ. नीलम गोऱ्हे  राजकारणातील सुसंस्कृत व्यक्तित्व – राज्यपाल रमेश बैस

    मुंबई, दि.13 डॉ. नीलम गोऱ्हे यांचे जीवन संघर्ष व समाजकार्याची गाथा आहे. आजही पुरुषांचे वर्चस्व असलेल्या राजकारणात त्यांनी आपल्या समाजकार्याने अमीट ठसा उमटवला आहे. त्यांचा जीवनप्रवास राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या महिलांकरिता…

    पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ‘आयुष्यमान भव’ मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

    कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : केंद्र शासनाची महत्वकांक्षी ‘आयुष्यमान भव’ मोहीम जिल्ह्यात दि.17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान राबविण्यात येणार आहे, याचा जिल्हास्तरीय शुभारंभ सेवा रुग्णालयात पालकमंत्री दीपक केसरकर…

    वने ही धनापेक्षाही मौल्यवान – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर, दि. 13 : वन विभाग हा मनुष्याला प्राणवायू देणारा विभाग आहे. प्राणवायू आपण विकत घेऊ शकत नाही. त्यामुळेच वन हे धनापेक्षाही मौल्यवान आहे, असे विचार राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे…

    स्वच्छतेत सातत्य ठेवल्याबद्दल जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

    कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 अंतर्गत जिल्हा स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींना पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अतंर्गत…

    विभागीय क्रीडा संकुलातील अत्याधुनिक व्यायामशाळेचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे हस्ते भूमिपूजन

    येत्या सहा महिन्यात विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधा देणार – पालकमंत्री कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उपसंचालक क्रीडा कार्यालय व इंडोकाउंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय…

    ‘वाघ’ हा जैवविविधतेचा मानबिंदू; संवर्धनासाठी निधीची कमतरता नाही – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दि. 13 : जैवविविधतेचा मानबिंदू हा वाघ आहे. त्यामुळे त्याच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी गेल्या काही वर्षात झालेल्या प्रयत्नांमुळे राज्यातील वाघांची संख्या वाढली आहे. केवळ वाघच नाही, तर इतर वन्यजीव…

    नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

    मुंबई, दि. 13 : नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी, आपत्तीपूर्व अंदाज येण्यासाठी शासन नावीन्यपूर्ण संकल्पना राबवीत आहे. कोकणातील सागरी किनारा क्षेत्रात पूर प्रतिबंधक बंधारे बांधणे, दरड कोसळण्यास अटकाव करणे, पूरप्रवण क्षेत्रात उपाययोजना…

    मुंबई महापालिकेतर्फे ‘खुले भूखंड दत्तक धोरण’ प्रणालीवर चर्चेसाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यात १५ सप्टेंबरला बैठक

    मुंबई, दि. १३ : मुंबई महापालिकेतर्फे ९ सप्टेंबर २०२३ रोजी खुले भूखंड दत्तक धोरण (ओपन स्पेस अडॉप्शन पॉलिसी) चा मसुदा प्रसारित करण्यात आला आहे. या धोरणांतर्गत महानगरपालिकेची मालकी असलेल्या जागा,…

    इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमधील धनगर विद्यार्थ्यांसाठीची प्रवेशसंख्या वाढविण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

    मुंबई, दि. 13 :- धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षणासाठी असलेली प्रवेश संख्या वाढविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. नामांकित इंग्रजी…

    टोलप्रश्नी मनसे पुन्हा आक्रमक, टोलवाढीविरोधात सरकारला १५ दिवसांचा अल्टीमेटम, कारण…

    विनीत जांगळे, ठाणे : मुंबई एंट्री – एक्झिट पॉईंटवर टोल नाक्यांच्या १ ऑक्टोबरपासून होणाऱ्या प्रस्तावित दरवाढीविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. ठाणे शहराच्या प्रवेशद्वारावरील पूर्व दृतगती महामार्गाच्या मुलुंड टोलनाक्यावर मनसेच्यावतीनं आंदोलन…

    You missed