• Fri. Jul 3rd, 2026

    Month: August 2023

    • Home
    • दिव्यांगांच्या सर्वेक्षणावर विशेष लक्ष द्या; दिव्यांगांसाठी लवकरच सर्वसमावेशक धोरण – मुख्य मार्गदर्शक बच्चू कडू

    दिव्यांगांच्या सर्वेक्षणावर विशेष लक्ष द्या; दिव्यांगांसाठी लवकरच सर्वसमावेशक धोरण – मुख्य मार्गदर्शक बच्चू कडू

    पुणे, दि. 22 : दिव्यांग बांधवांच्या जीवनातील दु:ख आणि वेदना दूर करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने त्यांना सहकार्य करण्यासाठी पुढे यावे आणि दिव्यांगांचे सर्वेक्षण योग्यरितीने होईल याची…

    जपान सरकारच्या ‘उद्योजकता आणि स्टार्टअप इकोसिस्टम वृद्धीकरण’ विशेष प्रशिक्षण उपक्रमासाठी महाराष्ट्राची निवड – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

    मुंबई, दि. 22 : ‘उद्योजकता आणि स्टार्टअप इकोसिस्टम वृद्धीकरण’ हा विशेष प्रशिक्षण उपक्रम 27 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2023 दरम्यान जपान येथे होणार असून हा उपक्रम पूर्णतः जपान सरकारद्वारे प्रायोजित…

    ‘लेट्स चेंज’ उपक्रमांतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर्स’ क्रांती घडवतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. 22 : शालेय शिक्षण विभागांतर्गत ‘लेट्स चेंज’ म्हणजेच बदल घडवूया उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये स्वच्छता मॉनिटर्स बनलेले विद्यार्थी स्वच्छतेच्या बाबतीत क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

    सोनी येथील विकास कामांचा पालकमंत्र्यांनी केला शुभारंभ

    सांगली दि. 22 (जि.मा.का.) :- मिरज तालुक्यातील सोनी येथील जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात येणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजना, दलीत वस्तीमधील रस्ता काँक्रिटीकरण आणि बिरोबा मंदिर सभा मंडप कामाचा शुभारंभ…

    केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची अधिकाऱ्यांसोबत चर्चा

    यवतमाळ, दि.22 (जिमाका) : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शासकीय विश्रामगृह येथे आज केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत अधिकाऱ्यांसोबत…

    दिव्यांग व्यक्तींसाठीच्या योजना

    दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या एक दिवसीय अभियानाचे दि. 24 ऑगस्ट रोजी धनंजय गार्डन, कर्नाळ रोड, सांगली येथे सकाळी 11 वाजल्यापासून आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात गरजेनुसार दिव्यांगांची…

    शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी बांबू लागवडीस चालना – पालकमंत्री संदिपान भुमरे

    औरंगाबाद, दि. 22 (जिमाका) – बांबू लागवडीतून शेतकऱ्यांना हमखास उत्पन्नाची हमी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी यावी यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवडीला चालना दिली…

    पुढील २४ तासांकरिता अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट

    मुंबई, दि. 22 : भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ…

    सिंधुदुर्ग येथील नौसेना दिवस शिवछत्रपतींच्या लौकिकाला साजेसा, भव्य-दिव्य व्हावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. 22 :- भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर) सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी…

    राज्यातील २ लक्ष मेट्रिक टन कांदा नाफेडने खरेदी करण्याचा निर्णय ऐतिहासिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. २२ :- राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या अडीअडचणीत धाऊन गेले आहे. प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदतही केली आहे. कांदा प्रश्नीदेखील राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असून कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ वाढविण्यात…

    You missed