• Tue. Jun 30th, 2026

    Month: August 2023

    • Home
    • खंडाळा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा देण्याचा प्रस्ताव आराखड्यासह सादर करावा – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

    खंडाळा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा देण्याचा प्रस्ताव आराखड्यासह सादर करावा – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

    मुंबई, दि. 29 : पुणे जिल्ह्यात नीरा नदीवर बांधण्यात आलेल्या वीर धरणामुळे बाधित झालेल्या खंडाळा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा देण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव संबंधित यंत्रणेने आराखड्यासह सादर करावा, तसेच राज्यातील याविषयीचे…

    तीन दिवसीय राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेचा थाटात शुभारंभ; देशभरातील ५७६ खेळाडूंचा सहभाग

    अमरावती दि. 28 : विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळालाही महत्त्व द्यावे. खेळामुळे आपल्यातील सांघिक वृत्ती वृद्धिंगत होते. समूहात काम केल्यामुळे इतरांच्या विचारांचा आदर करण्याची प्रवृत्ती वाढते. तसेच खेळामुळे चांगले आरोग्यही लाभते. यामुळे…

    राज्यात जपानच्या धर्तीवर ‘ऑलिम्पिक भवन’ उभारणार – क्रीडा मंत्री संजय बनसोडे

    मुंबई, दि. २९ : खेळाडूंना जागतिकस्तरावर उत्तम कामगिरी करता यावी, यासाठी क्रीडा धोरणात बदल करणार असून, जपानच्या धर्तीवर राज्यात लवकरच ऑलिम्पिक भवन उभारणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी…

    अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण समितीने राज्याच्या योजनांचा घेतला आढावा

    मुंबई, दि. २९ : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण विषयक संसदीय समितीने आज राज्याच्या अनुसूचित जाती, जमातीबाबत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला. ही बैठक खासदार किरीट सोळंकी…

    कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी साधला विविध पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकऱ्यांशी संवाद

    मुंबई दि. २९ : विविध शासकीय पुरस्कारप्राप्त प्रगतशील व आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुभवाचा आणि सूचनांचा उपयोग सर्वसामान्य शेतकऱ्यांना होईल, यासाठी शासन प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री धनंजय मुंडे…

    जुना वाद मिटवण्यासाठी बोलवलं; मित्राला घेऊन तरुण गेला, वादाला तोंड फुटलं, अन् सगळंच संपलं

    नागपूर: हिंगणा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव परिसरात १७ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शशांक टिंकर असे मृताचे नाव असून तो शिरूड, बुटीबोरी येथील रहिवासी आहे. शशांकची हत्या…

    पंकजा मुंडेची ११ दिवसांची शिवशक्ती यात्रा; दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा सक्रिय होणार

    बीड: गेल्या दोन महिन्यांपासून ब्रेकवर गेलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आल्याने आपण दोन महिन्यांचा ब्रेक घेमार असल्याचे पंकजा यांनी म्हटले होते.…

    कानाडोळा केला, अंगलट आला, धरणग्रस्त आंदोलकांनी मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवरच उड्या मारल्या

    मुंबई : अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन केलं. तब्बल २० ते २५ जणांनी सुरक्षा जाळीवर उड्या मारून ‘आम्हाला न्याय द्या’ अशी आर्त मागणी शासनाकडे केली.…

    मान्सूनचा ब्रेक, ऑगस्टमध्ये ६० टक्के तूट, गतवर्षीच्या तुलनेत ५० पट टँकर सुरु, पावसाचं कमबॅक कधी?

    मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसानं उघडीप दिली आहे. जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळं जून महिन्यातील तूट भरुन निघाली होती. गत ५ वर्षाच्या आकडेवारीचा विचार केला असता यंदा कमी पाऊस…

    वडील शिक्षक, आई शिक्षण अधिकारी; लातूरच्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने कोटाला आयुष्य का संपवलं?

    लातूर : डॉक्टर व्हायचे स्वप्न अर्ध्यावर टाकून लातूरच्या विद्यार्थ्याने राजस्थानातील कोटा येथे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या लातूर येथील १७ वर्षीय विद्यार्थ्याने कोचिंग क्लासेसच्या इमारतीवरून…

    You missed