Maharashtra Weather Alert: धाकधूक वाढली, राज्यातील या जिल्ह्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट
चंद्रपूर: जिल्ह्याला दोन दिवस पुराने धडक दिली. यातून जिल्ह्यातील नागरिक अद्याप सावरलेले नाहीत. दोन दिवस पावसाने उसंत दिली, त्यामुळे जिल्हावासीयांनी सुटकेच्या श्वास सोडला. मात्र, आता नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या…
दापोलीतील सोवेली धरणाला गळती, नागरिकांमध्ये घबराट, प्रशासनाकडून पाहणी, दक्ष राहण्याच्या सूचना
दापोली : कोकणात पावसाची संततधार सुरू असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातही काही ठिकाणी दरड कोसळून घरांना धोका निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत तर अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रायगड जिल्ह्यात महाड, चिपळूण…
विद्यार्थ्यांनो ४ झाडे लावून संगोपन करा, अन्यथा पदवी प्रमाणपत्र मिळणार नाही; विद्यापीठाच्या निर्णयाची राज्यभरात चर्चा
नांदेड:पदवी प्रमाणपत्र पाहिजे असेल तर विद्यार्थ्यांना चार झाडे लावून त्याचे संवर्धन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.पर्यवरणाची जणजागृती तसेच पर्यावरण संवर्धनासाठी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने हा अनोखा निर्णय घेतला…
उच्चभ्रू घरातील मुलांना हेरायचा, चरस गांजांची लावायचा सवय, पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर: शहरातील वेगवेगळ्या भागात उच्चभ्रू वसाहतीतील अल्पवयीन मुलांना हेरायचा अन् चरस, गांजा पुरवून व्यसनाधीन करणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराला पुंडलिक नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पथकाने एकाच वेळी चार ठिकाणी…
विधानसभा लक्षवेधी
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अपघात कमी करण्यासाठी सुविधांची संख्या वाढविणार – मंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. २५ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना…
पोंभुर्णा एमआयडीसीचे काम तातडीने पूर्ण करावे – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. २५ :- चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा हा आदिवासीबहुल नक्षल प्रभावित तालुका आहे. या तालुक्यात नवे उद्योग यावे व परिसरातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात या दृष्टीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची…
ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याचा सर्वांगीण विकास करणार
मुंबई, दि. 25 :- राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सरकारचे उद्दिष्ट असून त्यासाठी राज्याच्या उत्पन्नाचे…
रंजक लेखनशैलीचा बादशाह हरपला – मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. २५ :- शिरीष कणेकर यांच्या निधनाने रंजक लेखनशैलीचा बादशाह हरपला आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिरीष कणेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.…
परिवहन विभागाच्या वायूवेग पथकांमार्फत १४१६१ खासगी बसची तपासणी
मुंबई, दि. २५ : राज्य शासनाने विहित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी कंत्राटी प्रवासी बसची व अन्य गुन्ह्याबाबत तपासणीची मोहीम राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या माध्यमातून राबविण्यात आली. या…
विधानपरिषद लक्षवेधी
मिठी नदीच्या संपूर्ण कामाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी – मंत्री उदय सामंत मुंबई, दि. 25 : मुंबई शहर व उपनगरांतून वाहणाऱ्या मिठी नदीचे खोलीकरण, रुंदीकरण, संरक्षक भिंत व सुशोभिकरणाचे सन 2005…