• Tue. Jun 30th, 2026

    Month: July 2023

    • Home
    • अनाथ मुलींचे बालविवाह रोखण्यासाठी समुपदेशन सेवा, सुरक्षितता मिळावी; नीलम गोऱ्हेंची मागणी

    अनाथ मुलींचे बालविवाह रोखण्यासाठी समुपदेशन सेवा, सुरक्षितता मिळावी; नीलम गोऱ्हेंची मागणी

    मुंबई: बालसंगोपन योजना राज्यातील मुलांपर्यंत व्यवस्थित पोहोचत आहे. परंतु इथे असणाऱ्या मुलींचे वय १२ वर्षा पेक्षा वाढले की,मुलीचे आई – वडील लग्न उरकण्याची घाई करतात. विशेषत: अनाथ मुलींचे लग्न अल्प…

    चंद्रपुरात पावसाचे थैमान! सात दिवसात दुसऱ्यांदा पुराचा फटका; ३०० लोकांचे स्थलांतर

    चंद्रपूर: हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्याला बुधवारी आरेंज तर गुरुवारी रेड अलर्ट जारी केला होता. गुरुवारच्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यात इरई…

    महसूल सप्ताह : लोकाभिमूख उपक्रम

    महसूल विभागाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती व्हावी आणि त्यांना योजनांचा योग्य लाभ घेता यावा, तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी…

    शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापन करा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

    अमरावती, दि. २८ : शेतकी उत्पादनासोबतच पूरक व्यवसायावर भर द्या. शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करुन गुरांच्या चाऱ्यांचे उत्पादन घ्या. जेणेकरुन वर्षभर पशुपालकांना हिरवा चारा उपलब्ध होईल. महागड्या पशुखाद्याला पर्याय म्हणून…

    मुंबई – नाशिक महामार्गाच्या कामाला गती द्या; वाडा-भिवंडी रस्ता खड्डे मुक्त करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. २८ :- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई- नाशिक महामार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे याकडे लक्ष द्यावे. या कामात विलंब होऊ नये, रस्त्याच्या कामात सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत खबरदारी घ्यावी, असे निर्देश…

    विधानसभा प्रश्नोत्तरे : राज्यातील नवीन साकवांसाठी १३०० कोटींचा आराखडा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

    राज्यातील नवीन साकवांसाठी १३०० कोटींचा आराखडा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मुंबई, दि. 28 : राज्यातील डोंगरी तालुके, कोकण आणि आदिवासी भागातील सर्व रस्ते बारमाही वाहतुकीसाठी जोडण्यासाठी नवीन साकव…

    विधान परिषद लक्षवेधी

    संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पात्र अतिक्रमकांच्या पुनर्वसनासाठी दोन्ही सदनातील सदस्यांची समिती – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. 28 : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन क्षेत्रावर झालेल्या अतिक्रमणातील पात्र अतिक्रमकांचे…

    गुणवत्तात्मक संशोधन अभ्यासक्रमाला प्राधान्य द्या – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

    अमरावती, दि. २८ : शंभर वर्षांची मोठी परंपरा लाभलेल्या विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेची एकल विद्यापीठाचा दर्जा मिळवण्याकडे वाटचाल होत आहे. तंत्रज्ञानात होणाऱ्या नवनवीन अविष्कारांचा वेध घेवून संस्थेने गुणवत्तात्मक संशोधन अभ्यासक्रमाला प्राधान्य…

    नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन महसूल सप्ताह साजरा करावा – विभागीय आयुक्त सौरभ राव

    पुणे, दि. २८ :- महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा, राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती मिळावी आणि त्यांना योग्य लाभ घेता यावा तसेच शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा…

    प्रशासनाने सतर्क राहून युध्दपातळीवर उपाययोजना कराव्यात – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांचे निर्देश

    प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना अतिवृष्टीबाबत विविध माध्यमातून अलर्ट द्यावे अमरावती, दि. 28 : गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे विभागातील सर्वच जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झालेली…

    You missed