• Sun. Jul 5th, 2026

    Month: May 2023

    • Home
    • कांदाचाळीसाठी मिळणार १ लाख ६० हजार अनुदान – रोहयो मंत्री संदिपान भुमरे

    कांदाचाळीसाठी मिळणार १ लाख ६० हजार अनुदान – रोहयो मंत्री संदिपान भुमरे

    मुंबई, दि. १९ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदे साठवण करण्याचे गोदाम म्हणून कांदाचाळ उभारण्यासाठी १ लाख ६० हजार ३६७ अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती रोजगार हमी…

    एसटीतील दिवे बंद, मोबाइलच्या प्रकाशात काढल्या तिकिटा; महामंडळाच्या कारभारावर प्रवाशांचा संताप

    म. टा. वृत्तसेवा, भंडारा : ‘निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान’ अशा राज्य सरकारच्या योजनांची माहिती गावोगावी पोहचविणाऱ्या एसटीच्या बसेसचा आधार घेतला जातो. एसटी महामंडळाच्या या बसेससाठी योजना जाहीर करण्याची वेळ आली…

    पुण्यातील कुटुंब कोकणात फिरायला आलं, चिमुकला नजर चुकवून स्विमिंग पूलवर गेला अन् घात झाला

    रायगड,दिवेआगर: कोकणात सध्या पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. अनेक रिसॉर्ट समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले आहेत. मात्र. अशातच दिवेआगर परिसरात एका छोटया मुलाचा रिसॉर्टच्या स्विमिंग पुलमध्ये पडून त्याचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाल्याची…

    Marathi Breaking News Today: नाशिकच्या शारदा कंपनीवर आयकर विभागाचे छापे

    Latest Marathi News Headlines: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा. तुमच्या जिल्ह्यातील राजकीय, क्राईम, शेतीविषयक आणि हवामानाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

    गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार..

    राज्यातील धरणे व जलसाठ्यात दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. हा गाळ उपसा करुन शेतात टाकल्यास धरणांची मूळ साठवण क्षमता पुनःस्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात…

    सिल्लोड तालुक्यातील होमगार्डच्या वारसाला विम्याची रक्कम सुपूर्द

    मुंबई, दि. 18 : सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथील होमगार्ड जवान हरिबा शेनफड फरकाडे हे सिल्लोड पथकामध्ये गेल्या 24 वर्षापासून कार्यरत होते. ऑक्टोबर 2022 मध्ये नवरात्र उत्सव बंदोबस्तात कर्तव्यावर असताना त्यांचे…

    फायदेशीर व लोकाभिमुख उपक्रम ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’

    ‘शासन आपल्या दारी’ या लोकाभिमुख उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली विविध योजना…

    २० रुपयात काढा २ लक्षाचा विमा

    दैनंदिन धावपळीच्या जीवनात आयुष्य महत्वाचे आहे. अनावधाने अपघात झाल्यास अशा वेळी पूर्ण कुंटुंबावर त्याचा परिणाम होतो. कुटुंबाची आर्थिक स्थिती खालवली असल्याने अशा वेळी प्रधानमंत्री सुरक्षा योजना अत्यंत लाभदायी ठरणार आहे.…

    सर्वसामान्यांना हक्काचे घर देणारी रमाई आवास योजना

    अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील कुटूंबाचे राहणीमान उंचावून त्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत रमाई आवास योजना शहरी व ग्रामीण भागामध्ये राबविली जाते. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना…

    निरोगी पिढीसाठी माता बाल आरोग्य योजना

    निरोगी महाराष्ट्राच्या दृष्टीने शासनाच्या वतीने विविध महाआरोग्य योजना साकारल्या आहेत. गरोदर महिला व बालकांचे आरोग्य चांगले राखता यावे, व प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सुविधा सहज साध्य व्हाव्यात, यासाठी असलेल्या काही महत्त्वाच्या…

    You missed