• Fri. Jul 3rd, 2026

    Month: April 2023

    • Home
    • कबड्डी स्पर्धेत क्षुल्लक वाद, गैरसमजुतीतून दुसऱ्याच तरुणावर तलवारीने वार; रत्नागिरीत खळबळ

    कबड्डी स्पर्धेत क्षुल्लक वाद, गैरसमजुतीतून दुसऱ्याच तरुणावर तलवारीने वार; रत्नागिरीत खळबळ

    रत्नागिरी: संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे कबड्डी स्पर्धेतून झालेल्या वादाच्या रागातून साखरपा गावातील सागर वैद्य या २२ वर्षीय तरुणावर सुमारे १० जणांनी तलवारीने सपासप वार केल्याने परिसर हादरला आहे. यामध्ये गंभीर…

    ‘सरकार आपल्या दारी’ उपक्रमात दाखल तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

    मुंबई, दि. १९ : ‘सरकार आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार कार्यक्रमात १५०० तक्रारी आज दाखल झाल्या असून २०० अर्जदार महिलांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या समस्या महिला…

    अपघातमुक्त सेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील ६ बस चालकांचा ‘सुरक्षा पुरस्कारा’ने सन्मान

    नवी दिल्ली, 19 : सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये अपघातमुक्त बस चालविणाऱ्या महाराष्ट्रातील 6 बस चालकांचा ‘सुरक्षा पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. देशभरातील एकूण 42 बस चालकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. यामध्ये…

    कामगारांच्या नवीन किमान वेतनाबाबत लवकरच निर्णय घेणार – कामगार मंत्री सुरेश खाडे

    मुंबई, दि. १९ : कामगार संघटनांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून कामगारांना न्याय देण्यासाठी नवीन किमान वेतनाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. असंघटीत कामगारांची नोंदणी आणि विभागातील रिक्त पदांची भरती करण्यासाठी तातडीने…

    “आपली पेन्शन आपल्या दारी” मोहिमेला राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार

    नांदेड जिल्ह्यातही ही मोहीम राबविण्याची पूर्व तयारी सुरू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत नांदेड (जिमाका), दि. १९ :- प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, यात लोकाभिमुखता यावी व पारदर्शकतेसमवेत सर्वांच्या सहकार्यातून उत्तम…

    काम करणाऱ्या महिलांसाठी मोठ्या शहरांमध्ये वसतिगृहे बांधण्याची राज्यपालांची उद्योग समूहांना सूचना

    ‘कॉर्पोरेट सामाजिक दायित्व पुरस्कार’ राजभवन येथे प्रदान मुंबई, दि. १९ : नोकरी, स्वयंरोजगार व उद्योगांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा या दृष्टीने मोठ्या शहरांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे बांधण्यात यावीत, अशी सूचना…

    बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

    अनुसूचित जमाती प्रवर्गातील आदिवासी शेतकरी बांधवांचे शेतीतील उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविण्यात येते. अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना पुढील बाबींवर अनुदान…

    गायकवाड कुटुंबाला रेशीमशेतीतून मिळाला रोजगार आणि कीटकसंगोपन गृहासाठी अनुदान !

    रेशीम उद्योग हा शेतीवर आधारीत असा कुटीरोद्योग आहे. तुती हे वर्षभर पाला देणारे पीक आहे. एकदा तुतीची लागवड केल्यानंतर ती 12 वर्ष राहते. पुन्हा-पुन्हा तुतीची लागवड करावी लागत नाही. सोलापूर…

    आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये क्षयरोग निदानासाठी ट्रूनॅट मशिन

    मुंबई, दि. १९ : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी १०० ट्रूनॅट मशिनचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या…

    ‘मानीव अभिहस्तांतरण अभियान’ अंतर्गत गृहनिर्माण सोसायट्यांना नोंदणीसाठी संधी – सहकार आयुक्त अनिल कवडे

    मुंबई, दि. 19 : गृहनिर्माण संस्थांनी करायच्या मानीव अभिहस्तांतरणाची (डीम्ड कन्व्हेयन्स) प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सहकार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मानीव अभिहस्तांतरण अभियान’ मार्फत गृहनिर्माण सोसायट्यांना नोंदणीसाठी संधी…

    You missed