आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये आश्रमशाळांची भूमिका महत्त्वाची – पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
सोलापूर, दि. 4 (जि. मा. का.) : राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आदिवासी विकास विभागांतर्गत…
समाजहितासाठी पोलीस दलाचे आधुनिकीकरण – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
सोलापूर, दि. ०४, (जि. मा. का.) : पोलीस अधिकारी आणि कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावत असतात. अशा वेळी त्यांना चांगल्या सुविधा मिळणे अत्यंत आवश्यक असते. पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनामार्फत…
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे त्वरित पूर्ण करण्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचे निर्देश
नंदुरबार,दिनांक 4मार्च,2023(जिमाकावृत्तसेवा): स्वच्छ भारत मिशन च्या ग्रामस्तरावरील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे 15 दिवसात पूर्ण करावीत, अशा सूचना आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी दिल्या आहेत.…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मटा’ सन्मान पुरस्कारांचे वितरण – महासंवाद
मुंबई दि 3:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मटा’ सन्मान पुरस्कारांचे वितरण झाले. विलेपार्ले येथे ‘मटा सन्मान’ २०२३ हा सोहळा झाला. मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टीव्ही…
मातंग समाजाच्या मागण्यांबाबत लवकरच बैठक घेणार – मंत्री संजय राठोड
मुंबई, दि. 3 : महाराष्ट्रातील मातंग समाजाला प्रगती आणि विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या समाजाच्या विविध मागण्यांबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र…
बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी माविमचे ‘टिसर’ सोबत सहकार्य महत्त्वपूर्ण ठरेल – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. 3 : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण विविध वस्तूंची निर्मिती करण्यात येते. आज सुरू होणाऱ्या विक्री केंद्राच्या माध्यमातून बचतगटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळण्यास मदत होईल. माविम ने…
इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही – राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण
मुंबई, दि. ३ – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत दि.०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून…
विषमुक्त शेतीला चालना देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील - कृषी मंत्री अब्दुल सत्तार
सांगली दि. ३ (जि. मा. का.) : रासायनिक खते, औषधे यांच्या अतिवापरामुळे अनेक राज्यात कॅन्सरसारख्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. याचा गांर्भीयाने विचार करण्याची वेळ आता आली असून रासायनिक शेतीचे वाढलेले…
शेतकऱ्यांनी नैसर्गिक, सेंद्रिय शेतीकडे वळावे – कृषी मंत्री अब्दुल सत्तार
सांगली दि. ३ (जिमाका) : रासायनिक खते, पाण्याचा अतिवापर यामुळे शेतीत नापिकतेचे प्रमाण वाढत आहे. यामुळे आता नैसर्गिक, सेंद्रिय, ऑरगॅनिक शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे. कृषी विभागाने यासाठी नियोजन करावे, त्यास शासन…
शाळांमधून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. 3 : शाळांमधील स्वच्छतागृहांमध्ये वाढ करण्याबरोबरच शाळांमधून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा करावी. त्यासाठी एक प्रमाणित संचालन प्रक्रिया (standard operating procedure- SOP) तयार करावी, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम…