• Tue. Jul 7th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • नाशिकमधील धर्मांतरण प्रकरण विधिमंडळात गाजलं, TCS कंपनीबद्दल खुलासा करताना फडणवीस काय म्हणाले?

    नाशिकमधील धर्मांतरण प्रकरण विधिमंडळात गाजलं, TCS कंपनीबद्दल खुलासा करताना फडणवीस काय म्हणाले?

    मुंबई : नाशिक येथील टीसीएस कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक व मानसिक शोषणाच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. अशातच आज…

    केतनला संपवून सेफ राहण्याचा चेतनचा प्लान; हुशारीनं 5 युक्त्या केल्या, सगळ्या अंगाशी आल्या

    Ketan Agarwal: केतन अग्रवालचा लोहगडावरुन खाली पडून शेवट झाला. या प्रकरणात पोलिसांनी त्याची होणारी पत्नी सिया आणि प्रियकर चेतनला अटक केली आहे. दोघांची चौकशी सुरू आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे:…

    Sanjay Jadhav | उद्धव ठाकरे परभणीत आले तर स्वागत, ठाकरे परिवाराविषयी कोणतीही नाराजी नाही

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Jun 2026, 8:22 pm #sanjayjadhav #uddhavthackeray #parbhani #shivsenarebel #eknathshindeशिवसेना खासदार बंडू जाधवांनी पत्रकारांशी संवाद साधला.. निधीवरून बंडखोर खासदारांवर आरोप करत विरोधकांनी टीकेची झोड उठवली..उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या खासदारांनी…

    Pune Police : केतन अगरवाल प्रकरणात पोलिसांची पहिली अधिकृत प्रतिक्रिया, सिया आणि बॉयफ्रेंड चेतन यांनीच जीव घेतल्याचं स्पष्ट

    केतन अगरवाल मृत्यू प्रकरणात अखेर पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. पुण्याच्या लोहगड येथून ढकलून देवून केतनचा सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतनने जीव घेतल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. (फोटो–…

    Electricity News: राज्यात सध्या कुठेही लोडशेडिंग नाही! मुख्यमंत्र्यांचा थेट सभागृहात दावा, वीज पुरवठ्याबद्दल नेमकं काय म्हणाले?

    मुंबई: राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वीजेच्या टंचाईमुळे भारनियमन केलं जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राज्यात सध्या कोणतेही भारनियमन केले जात नसल्याचा दावा केला आहे. सध्या वीजेची कोणतीही टंचाई नसून…

    Crime News: सासरा बेडरूममध्ये घुसला, हात धरत केलं लज्जास्पद कृत्य; विवाहित महिलेसोबत धक्कादायक घटना

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: नारेगाव भागात एका घरात एकट्या असलेल्या सुनेचा हात धरून सासऱ्याने विनयभंग केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती पती आणि सासूला दिली असताना, त्यांनीही विवाहितेला शिवीगाळ…

    Mahabaleshwar News : महाबळेश्वरमधील प्रसिद्ध पॉईंट सुर्यास्तानंतर राहणार बंद, नेमकं कारण काय?

    महाबळेश्वर फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाबळेश्वरमधील प्रसिद्ध पॉईंट सुर्यास्तानंतर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे हा पॉईंट बघायला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

    Raigad Fort : किल्ले रायगडावर पायरी मार्गावर दरड कोसळली, महादरवाजा-मदार मोर्चा मार्ग बंद, शिवभक्तांमध्ये चिंता

    किल्ले रायगडावर पायरी मार्गावर दरड कोसळली आहे. यामुळे महादरवाजा ते मदार मोर्चा मार्ग बंद झाला आहे. विशेष म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दोन दिवस आधी ही घटना घडली आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये चिंतेचे…

    Thane News : मुंब्रा बायपासवर रस्ता खचला, तातडीने दुरस्तीचे काम सुरु होणार

    ठाण्यातील महत्त्वाचा मानला जाणारा मुंब्रा बायपास रस्ता खचला आहे. विशेष म्हणजे पहिल्याच पावसात हा रस्ता खचला आहे. रस्ता खचल्यानंतर आता दुरुस्तीची मोहीम सुरु होईल. या कामादरम्यान वाहतूक कोंडी होण्याची शक्यता…

    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त 15 ते 22 जुलैदरम्यान राज्यात आरोग्य तपासणी व विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन   – महासंवाद

    मुंबई, दि.२४: राज्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये कर्करोग, असंसर्गजन्य आजार, रक्ताची कमतरता तसेच हाडांच्या झिजेच्या समस्या वाढत आहेत. ग्रामीण व दुर्बल घटकांपर्यंत प्रतिबंधात्मक व विशेष आरोग्य सेवा वेळेत पोहोचविण्यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित…

    You missed