पुणे पुरवठा विभागातील उत्कृष्ट कामाचे राज्यभर अनुकरण व्हावे- अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण – महासंवाद
पुणे, दि.28 : रास्त भाव दुकानातून ब्रॉडबॅण्ड सेवा उपलब्ध करुन देण्याच्या केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री वाय-फाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेस’ (पीएम-वाणी) उपक्रमात पुणे विभाग प्रथम क्रमांकावर असून 4 हजार 500 दुकानांची कॉमन…
आधुनिक महाराष्ट्र घडविण्यासाठी एकजुटीने कार्य करावे -शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर – महासंवाद
पुणे, दि. २८: महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून देशाला दिशा देण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे. त्यामुळे आगामी काळात शैक्षणिक क्षेत्राला नवीन दिशा देऊन आधुनिक महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मंत्रिमंडळ व इतर महत्त्वाच्या निर्णयांची माहिती
मुंबई, दि. २८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’या कार्यक्रमात मंत्रिमंडळ व इतर महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर…
हेडफोनशिवाय मोबाईलवर मोठ्याने बोलण्यास बेस्टची बंदी, रेल्वे कारवाईच्या रुळावर कधी?
मुंबई : बस किंवा ट्रेनमधून प्रवास करताना अनेकजण फोनवर मोठ्याने बोलतात किंवा गाणी, सिनेमा पाहताना दिसतात. ही गोष्ट इतर लोकांसाठी मात्र अतिशय त्रासदायक ठरते. यामुळे अनेक सहप्रवाशांना मोठ्या आजावाचा त्रास…
पुराचा फटका बसणाऱ्या नागरी वस्त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रस्ताव तयार करा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले – महासंवाद
सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात ज्या नागरी वस्त्यांना पुराचा फटका बसतो त्यांचे सुरक्षितपणे पुनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री…
हुंड्याचा वाद विकोपाला; तरुणाला मलमूत्र पिण्याची जबरदस्ती, पुण्यातील किळसवाणा प्रकार
इंदापूर : लग्न आणि हुंड्याचा वाद विकोपाला गेल्याने एका २१ वर्षीय युवकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लिंबू-हळद लावून शिव्या शाप देत आरोपीने तरुणाला भयंकर कृत्य करण्यास भाग…
अनेकांनी जमिनी घेतल्यात, आता रेट ठरलेत, म्हणून दिल्लीतल्या मोगलांचा सर्वेक्षणाचा घाट : राऊत
नवी दिल्ली : बारसूतील आंदोलकांना पोलिसांनी बदडून काढलंय, आंदोलकांच्या स्थानिक नेत्यांना पोलिसांनी अटक केलीये. खासदार विनायक राऊतांना ताब्यात घेतलंय. सरकार एका बाजूला चर्चेची भाषा करतंय, मुख्यमंत्री म्हणतात स्थानिकांवर जबरदस्ती करणार…
वारकऱ्यांचे योगदान समाजाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मोलाचे- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले – महासंवाद
सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : वारकऱ्यांचे योगदान समाजाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी फार मोलाचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. परमपूज्य गगनगिरी…
शेतकरी मागे हटेना, रस्त्यावर आडवे झोपले, पोलिसांनी लाठ्यांनी पाठ फोडली, बारसू पेटलं
राजापूर : राजापूर बारसू परिसरात पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. येथील महिला व ग्रामस्थ कोणत्याही परिस्थितीत आम्ही सर्वेक्षण बंद पडणारच या भूमिकेवरती ठाम आहेत. येथील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.…
Pune News : देवदर्शनाहून परतताना पहाटे भीषण अपघात; भरधाव कार ट्रकला धडकली, आठ जण जखमी
पुणे (दौंड) : पाटस – दौंड रस्त्यावर एका कारची गाडी आणि मालवाहतूक ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात ८ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. आज शुक्रवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास अंबिकानगर…