शेतकरी सकाळी शेतावर गेला तो घरी परतलाच नाही, कुटुंबीयांनी शेतावर जाऊन पाहिले ते धक्कादायक होते
जळगाव : आपल्याच शेतातील विहिरीत उडी मारुन शेतकरी तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गिरधर खिलचंद नेहते (वय ३४ वर्षे) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येमागचे कारण…
दोघे परीक्षेला जात होते पण नियतीच्या मनात वेगळंच होतं, रस्त्यात भावासमोरच निकमने प्राण सोडले
नंदुरबार : नवापूर रस्त्यावर बस, कार आणि दुचाकीच्या तिहेरी भीषण अपघातात दुचाकीवरील युवक जागीच ठार झाला. तर दुचाकीवर त्याच्या सोबत असलेला त्याचा भाऊ गंभीर जखमी झालाय. नियतीने घात केला आणि…
अप्रमाणित कृषी निविष्ठेबाबतचा खटला त्वरित निकाली काढण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चंद्रपूर, दि. 7 : अप्रमाणित कृषी निविष्ठा (बी – बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके) आढळल्यास संबंधित कंपनी व विक्रेत्या विरुद्ध खटले दाखल करण्यात येतात. सदर खटले निकाली काढण्यासाठी 5 ते…
वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना ५ लाख रूपयांची तात्काळ मदत
चंद्रपूर,दि.७ : चंद्रपूरच्या इंदिरानगर येथील रहिवासी पुरूषोत्तम बोपचे (४० वर्ष) हे फुले वेचण्यासाठी वनामध्ये गेले असता वाघाने त्यांच्यावर जबरी हमला केला व त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. या दुर्देवी घटनेनंतर…
मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर साधणार ‘जनतेशी सुसंवाद’
मुंबई दि. ७ – राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर ‘सरकार आपल्या दारी’, ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून येत्या बुधवार आणि गुरूवारी नागरिकांशी संवाद साधणार आहेत.…
मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणणार, विशेष विमानाची व्यवस्था
मुंबई: मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. दरम्यान, या अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात…
मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद
मुंबई, दि. ७ : मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. दरम्यान, या…
मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना देवेंद्र फडणवीसांचा फोन, म्हणाले…
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारामुळे राज्यात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या अनेक भागांमध्ये निर्बंध लादण्यात आले आहेत. सध्या हिंसक परिस्थिती निवळली असली तरी काही ठिकाणी लष्कर आणि…
पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष कोकणात येऊन गेले; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला
रत्नागिरी: पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज येऊन गेले, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती रत्नागिरी येथे झालेल्या जाहीर सभेत जोरदार तोफ डागली. आधी रिफायनरीसाठी पत्र दिलेत आणि आता…
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार, संजय राऊत १० जूनपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश करणार; नितेश राणेंचा दावा
मुंबई: येत्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप येणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी किंवा…