गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार..
राज्यातील धरणे व जलसाठ्यात दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. हा गाळ उपसा करुन शेतात टाकल्यास धरणांची मूळ साठवण क्षमता पुनःस्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात…
फायदेशीर व लोकाभिमुख उपक्रम ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’
‘शासन आपल्या दारी’ या लोकाभिमुख उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली विविध योजना…
सर्वसामान्यांना हक्काचे घर देणारी रमाई आवास योजना
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील कुटूंबाचे राहणीमान उंचावून त्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत रमाई आवास योजना शहरी व ग्रामीण भागामध्ये राबविली जाते. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना…
केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी घेतला ओबीसींसाठीच्या योजनांचा आढावा
पुणे, दि. 18 : केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे इतर मागासवर्ग (ओबीसी) आरक्षणाबाबत आयोजित बैठकीत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या ओबीसी प्रवर्गाच्या योजनांबाबत सविस्तर आढावा घेण्यात…
जी-२० आपत्ती धोका निवारण कार्यगटाची २३ ते २५ मेदरम्यान दुसरी बैठक मुंबईत
मुंबई, दि. 18 : जी-20 आपत्ती धोका निवारण कार्यगटाची (डीआरआरडब्ल्यूजी) दुसरी बैठक येत्या 23 ते 25 मे 2023 या कालावधीत मुंबईत होत आहे. आपत्कालीन परिस्थितीतील धोका कमी करण्याच्या उद्देशाने या…
शेतीला दिवसा वीज देण्यासाठी कृषी फिडर सौर ऊर्जेवर करणार – ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांची माहिती
सोलापूर, दि. 18 मे, 2023- महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-2.0’ या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील कृषी फिडर सौर ऊर्जित करुन त्या भागातील शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार असल्याची…
समाजाने दिव्यांग व्यक्तींमधील दिव्य गुणांना प्रोत्साहन देणे आवश्यक – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. १८ : समाजात अनेक प्रकारचे दिव्यांग व्यक्ती उत्कृष्ट काम करीत आहेत. अशा व्यक्तींना निसर्गाकडून दिव्य गुणांचे सहावे ज्ञानेंद्रिय असते. समाजाने दिव्यांग व्यक्तीमधील दिव्य गुणांना ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे…
जनकल्याणकारी योजना राबवून लातूरचा सर्वांगीण विकास साधणार – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
मुंबई, दि. 18 : “राज्य शासनामार्फत जनकल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ तळागाळातील गरजू नागरिकांपर्यत पोहोचावा, या अनुषंगाने ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत ‘आरोग्यवर्धिनी’ व त्या बरोबर जिल्ह्याच्या आर्थिक उन्नतीसाठीचे…
राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी पाच वर्ष मुदतीचे ३ हजार कोटींचे रोखे विक्रीस
मुंबई, दि. 18 : महाराष्ट्र शासनाच्या विकास कार्यक्रमासंबधित खर्चासाठी पाच वर्षे मुदतीचे 3 हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विविध…
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०
महाराष्ट्र राज्यात सुमारे 45 लाख कृषी वीज ग्राहक असून देशातील शेतीच्या विद्युत पंपामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वात मोठा आहे. राज्यामध्ये ऊर्जेच्या एकूण वापरापैकी कृषी क्षेत्रासाठी सुमारे २२ टक्के ऊर्जेचा वापर होत…