महाराष्ट्रात धान खरेदी प्रक्रियेची व्याप्ती वाढवावी – अन्न, नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण
नवी दिल्ली,5 जुलै : महाराष्ट्रात धान खरेदी प्रक्रिया सध्या मर्यादित आहे. या प्रक्रियेची व्याप्ती वाढवावी ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ होईल, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री…
मुंबईत १३ जुलैपर्यंत सुरक्षेच्या कारणास्तव जमावबंदी
मुंबई दि. ५ : सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी, १३ जुलै २०२३ पर्यंत बृहन्मुंबई क्षेत्रात जमावबंदीचे आदेश पोलीस उप आयुक्त (अभियान) यांनी दिले आहेत. सार्वजनिक शांतता बिघडवणे,…
बुलढाणा बस अपघाताची मोठी अपडेट; फॉरेन्सिक अहवाल अहवालात म्हटले, ‘ती’ ट्रॅव्हल्स बस…
बुलढाणा: समृद्धी महामार्गाचे ११ डिसेंबर २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. प्रवासाच्या गतीसोबतच अपघाताचा वेगही वाढला. गेल्या सहा महिन्यात हजाराहून अधिक अपघात या महामार्गावर झाले. शनिवारी…
फिरण्याचा मोह पर्यटकांच्या अंगलट;जीव वाचवण्यासाठी मुलांची धोकादायक कसरत, वनविभागावर प्रश्नचिन्ह
पुणे : पुणे जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली आहे. त्यात जुन्नर तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. पाऊस सुरू झाल्याने या भागात डोंगर दऱ्यातील धबधबे वाहू लागले आहेत. जुन्नर तालुक्यात…
आम्हीही बंड केलंय, त्यांची मंत्रिपदं काढा-आम्हाला द्या, आमदारांच्या मागणीने शिंदेंपुढे संकट!
मुंबई : राष्ट्रवादीचे पॉवरफुल्ल नेते अजित पवार यांनी पक्षातील ‘दादा’ नेत्यांना सोबत घेऊन महायुतीत एन्ट्री केल्याने शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांची धाकधुक वाढली आहे. वर्षभर मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहूनही मंत्रिमंडळ विस्तार…
साहित्यिक श्रीकांत देशमुख यांचे ‘दिलखुलास’सह ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात व्याख्यान
मुंबई, दि. 5 : ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य’ या विषयावर साहित्यिक श्रीकांत देशमुख यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. माहिती व…
काहीही सहन करेन, माझ्या आईबापाचा नाद करायचा नाय, सुप्रिया सुळेंचा दादांना इशारा
मुंबई : लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी… बाकी कुणावरही बोला पण माझ्या आई आणि बापाचा नाद करायचा नाय, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या…
अजित पवारांनी सर्वात मोठा डाव टाकला; शपथविधीआधीच्या ‘त्या’ पत्रानं शरद पवारांना शह
maharashtra political crisis: राष्ट्रवादी कोणाची यावरुन सुरू असलेला संघर्ष निवडणूक आयोगाकडे पोहोचला आहे. अजित पवारांनी ४० आमदारांचं पत्र आयोगाला पाठवलं आहे.
मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू – महासंवाद
गडचिरोली, दि. ५ : देशातील मागास समुदायाची परिस्थिती बदलण्यासोबतच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गडचिरोली येथे केले. गडचिरोली येथे झालेल्या…
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून नव उद्योजकाची भरारी !
राज्याच्या विकासाला चालना मिळवी यासाठी राज्य शासनाच्यावतीने अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने स्वयंरोजगाराच्या निर्मितीसाठी युवकांना व्यापक संधी निर्माण करुन देण्यासाठी भर देण्यात येत आहे. राज्यातील सुक्षिशित बेरोजगार…