• Sat. Jul 25th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • Ambenali Ghat आजही धोक्याच्या सावटाखाली; रखडलेल्या कामांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

    Ambenali Ghat आजही धोक्याच्या सावटाखाली; रखडलेल्या कामांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

    आंबेनळी घाटात घडलेल्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हळहळलं आहे. या अपघातात आठ तरुणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पुन्हा एकदा आंबेनळी घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवशांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा होत आहे. (फोटो–…

    Mumbai AC Local : मुंबईत AC लोकलचा नवा रेकॉर्ड, पाच महिन्यात तब्बल दीड कोटी प्रवाशांचा प्रवास

    मुंबई : मध्य रेल्वेच्या वातानुकूलित उपनगरी सेवांमध्ये २६ जानेवारी ते २० मे २०२६ या कालावधीत, २०२५ च्या याच कालावधीच्या तुलनेत प्रवासी संख्येत मोठी वाढ दिसून आली आहे, जी मुंबईतील वातानुकूलित…

    स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी समन्वयातून प्रभावी यंत्रणा उभारा – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

    मुंबई, दि. २७ : पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाचे कठोर धोरण आहे. या कायद्याच्या व्यापक प्रसार, प्रचार व अंमलबजावणीत राज्य तपासणी व संनियंत्रण समितीच्या सदस्यांनी आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन…

    राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील – महासंवाद

    मुंबई, दि. २७ : राज्यातील विद्यार्थी, संशोधक आणि वाचनप्रेमींसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीची कामे निर्धारित वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या…

    Eknath Shinde : ‘मी दिल्लीत आलो की चर्चा होते एकनाथ शिंदे नाराज झाले’, उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

    विधान परिषद निवडणुकीसाठीच्या जागावाटपावरुन एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांवर आज स्वत: शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. पत्रकारांनी याबाबत त्यांना प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी…

    मच्छिमार कामगारांच्या सामाजिक, आर्थिक सुरक्षेला प्राधान्य – मंत्री नितेश राणे – महासंवाद

    मुंबई, दि.२७ : महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार कामगारांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे…

    ऊसतोड कामगारांच्या मुलींच्या सुरक्षेसाठी निर्णय; ४ महिन्यांसाठी बालगृहात ठेवण्यात येणार – मंत्री आदिती तटकरे – महासंवाद

    मुंबई, दि. २७ : ऊसतोडीसाठी स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांतील मुलींच्या बालविवाहाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी राज्य शासन महत्वपूर्ण पाऊल उचलणार असून, ऊसतोडीसाठी जाणाऱ्या कुटुंबांतील मुलींना चार महिन्यांच्या कालावधीसाठी बालगृहात ठेवण्याचा निर्णय घेण्यात…

    तोट्यातील एसटी विभागांना नफ्याकडे नेण्यासाठी ‘पालक अधिकारी’ – मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

    मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातत्याने तोट्यात चालणाऱ्या विभागांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि नफ्यात आणण्यासाठी व्यापक उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तोट्यातील प्रत्येक विभागासाठी प्रादेशिक व्यवस्थापक…

    जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. २७ : केंद्र सरकारचे जलजीवन मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, जलसंचय जनभागीदारी; तसेच राज्यातील विविध जलसंधारण आणि सिंचन योजनांच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देऊन महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी…

    Shashikant Shinde | मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा, काँग्रेससारखी वेळ तुमच्यावरही, शिंदेंची बोचरी टीका

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 May 2026, 6:55 pm #shashikantshinde #eknathshinde #devendrafadnavis #bjp #shivsena #onionfarmerprotestमुंबई पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

    You missed