प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत राज्यातील ७४१ गावांमध्ये विशेष ग्रामसभा व संयुक्त पडताळणी मोहीम – महासंवाद
मुंबई, दि. १६ : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना (PM-AJAY) अंतर्गत महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यांमधील निवड करण्यात आलेल्या ७४१ गावांमध्ये २३ जून ते २५ जून २०२६ या कालावधीत विशेष ग्रामसभा…
होलार समाजाच्या अभ्यासासाठी समिती गठीत करणार – मंत्री संजय शिरसाट – महासंवाद
मुंबई, दि. १६ : होलार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात येईल. या समितीच्या अहवालाच्या आधारे समाजाच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येतील, असे सामाजिक न्याय…
मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या विकासकामांना वेग देण्यावर भर – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे – महासंवाद
मुंबई, दि. १६ : राज्यातील मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाशी संबंधित विविध प्रकल्प, धोरणे आणि पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत…
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
मुंबई, दि. १६ : राज्यातील रुग्णांना जीवनावश्यक औषधे व उपचार अधिक सुलभ आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी अतिरिक्त उपलब्ध प्लाझ्माचा प्रभावी वापर करण्याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश…
मंत्रिमंडळ निर्णय – महासंवाद
नागपूरला हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रोन प्रकल्पाची स्थापना कर्करोगावरील उपचार, संशोधनाला मिळणार चालना नागपूर येथे हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रोन प्रकल्प (एचईएमसीपी) स्थापन करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या…
राज्यात २८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण दिन – महासंवाद
मुंबई, दि. १६ : राज्यातील बालकांना पोलिओसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळावे तसेच गोवर-रुबेला निर्मूलन आणि एचपीव्ही लसीकरण मोहिमेला गती मिळावी, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश राज्य लसीकरण…
हाळगाव येथील शासकीय कृषी महाविद्यालयास पाणी पुरवठ्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करा – विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे – महासंवाद
मुंबई, दि. १६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय, हाळगाव (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पातून उपसा जलसिंचन योजनेद्वारे पाणी…
रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार करून कामांना गती द्या – मंत्री ॲड.आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि. १६ : रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. मात्र विविध यंत्रणांमधील समन्वय वाढवून कामांना गती देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन…
वेदांत बंडगर हत्या प्रकरणी कुणाचीही गय नाही, आरोपींना मकोका लावणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
सांगली, दि. १५ – निष्पाप वेदांत बंडगरच्या हत्येची घटना गंभीर, दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. वेदांतच्या कुटुंबियांच्या दुःखात मी आणि राज्य शासन सहभागी आहोत. या प्रकरणात पीडितांना न्याय देण्यासाठी पालकमंत्री म्हणून…
Farmers Loan Waiver : ‘अडीच लाख कर्ज असेल, 50 हजार भरले तर 2 लाख माफ’, शेतकरी कर्जमाफीबाबत कृषीमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ज्या शेतकऱ्यांवर अडीच लाख कर्ज असेल, त्यांनी वरचे 50 हजार भरले तर आगामी कर्जमाफीत 2 लाखांचे कर्ज माफ होईल,…