• Thu. Jul 9th, 2026

    राजकीय

    • Home
    • पाणीटंचाईत पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य द्यावे – पालकमंत्री दादाजी भुसे

    पाणीटंचाईत पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य द्यावे – पालकमंत्री दादाजी भुसे

    नाशिक ‍दि. ८ (जिमाका): अल निनोमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. तसेच त्याबाबत गावपातळीवर देखील सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना राज्याचे बंदरे…

    कौशल्य विकास विभागामार्फत मुंबईत उद्या महारोजगार मेळावा

    मुंबई, दि. ७ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने उद्या शनिवार ८ एप्रिल रोजी ग्रॅंटरोड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य विकास मंत्री…

    सकारात्मक विचार ठेवल्यास तणावमुक्ती मिळेल  – राज्यपाल रमेश बैस

    मुंबई दि. ७: शरीर, मन स्वस्थ आणि विचार सकारात्मक असल्यास तणावमुक्त जीवन जगता येईल व चेहऱ्यावर प्रसन्नता येईल. आज विद्यार्थ्यांपासून प्रौढांपर्यंत तणावपूर्ण जीवन जगत आहेत. अशावेळी आपल्या कार्यस्थळाच्या ठिकाणी थोडा…

    अवयवदानाची चळवळ व्यापक होण्यासाठी जनजागृतीची गरज –  वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

    दि ७ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) (जिमाका): अवयवदान श्रेष्ठ दान आहे. आपण मृत्यूनंतर आपले अवयवदान करून अनेकांचे प्राण वाचवू शकतो. ज्या रुग्णांचे अवयव कायमस्वरूपी निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांसाठी अवयवदान…

    आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा, वसतीगृह इमारतींचे बांधकाम दोन वर्षात पूर्ण करणार – मंत्री डॉ. गावित

    धुळे, दि. ७ (जिमाका) : आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा व वसतीगृह इमारतींसाठी उपलब्ध असणाऱ्या जागांवरील इमारतींचे बांधकाम येत्या दोन…

    संकल्प कृषी विकासाचा आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीचा!

    शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नती आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी अलिकडच्या काळात महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पातही याचेच प्रतिबिंब दिसून आले. सेंद्रीय शेती, गटशेती, तंत्रज्ञानाचा वापर, कृषी संशोधनाला चालना…

    खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध करा – कृषी आयुक्त सुनिल चव्हाण

    जालना, दि. ०७ (जिमाका): आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे व खते उपलब्ध करुन द्यावीत. याबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार येऊ देऊ नये, याची दक्षता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. अशा…

    विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक सुविधा पोहोचविणार -पालकमंत्री रवींद्र चव्हाण

    पालघर दि. ७ : आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती करता यावी यासाठी इंटरनेट, टॅब अशा विविध शैक्षणिक सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचविणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी सुरक्षा आणि ग्राहक…

    राज्यातील सर्वसामान्य नागरिक हाच आरोग्यविषयक योजनांचा केंद्रबिंदू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि.७ : राज्यातील सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आरोग्यविषयक विविध योजना राबविल्या जात आहेत, असे सांगत आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.…

    महाराष्ट्र शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी सात वर्ष मुदतीचे १ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस

    मुंबई, दि. ६ : राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासंबधित खर्चासाठी सात वर्षे मुदतीचे 1 हजार 500 कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या…

    You missed