• Fri. Jul 10th, 2026

    राजकीय

    • Home
    • सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधांची दर्जेदार कामे महत्त्वाची – राज्यपाल रमेश बैस

    सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधांची दर्जेदार कामे महत्त्वाची – राज्यपाल रमेश बैस

    सातारा दि. 23: सातारा जिल्ह्याच्या आणि पर्यायाने देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांची दर्जेदार कामे होणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. राजभवन महाबळेश्वर येथे जिल्ह्यातील…

    हवामान बदल आणि जैवविविधतेच्या समस्यांवर जी २० देशांनी उपाय शोधण्याची गरज- केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

    मुंबई दि. 22 :- जैवविविधता आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास यांचे परिणाम जागतिक स्तरावर स्पष्टपणे आढळून येत आहेत. विकासाची गती कायम राखण्यामध्ये तसेच लोककल्याण आणि समृद्धीला चालना देण्याच्या मार्गात यामुळे अडथळे…

    राजभवन येथील गिरी दर्शन बंगल्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते उद्घाटन

    सातारा दि. 22 : महाबळेश्वर येथील राजभवन परिसरातील नूतनीकरण करण्यात आलेल्या गिरी दर्शन बंगल्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार, विशेष कार्य अधिकारी महेश…

    आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिनानिमित्ताने पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज- केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव

    मुंबई, दि. 22 : आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिनाच्या निमित्ताने पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी केले. मुंबईत आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आयोजित एका विशेष…

    ‘आपत्ती व्यवस्थापनाकरिता वित्तपुरवठा’ या संकल्पनेवर जी-२० राष्ट्र समूहाच्या दुसऱ्या डिझास्टर रिस्क रिडक्शन कार्यगटाची २३ ते २५ मे दरम्यान मुंबईत बैठक

    मुंबई दि. 22 : आपत्तीचे संभाव्य धोके ओळखून ते टाळण्यासाठी, आपत्तीचा प्रभाव कमीतकमी राखण्यासाठी काम करणाऱ्या, डिझास्टर रिस्क रिडक्शन वर्किंग ग्रुप (DRRWG) या कार्यगटाची दुसरी बैठक 23 ते 25 मे…

    एसआरटी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    अलिबाग, दि.22 (जिमाका) :- “मी सुद्धा शेतकरीच आहे ” आणि शेतकऱ्यांच्या हिताचे, कृषी क्षेत्रासाठी लाभदायक म्हणून सिद्ध झालेले असे एसआरटी तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री…

    प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून कमी पैशात घ्या विमा संरक्षण

    ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ सामान्य नागरिकांना देण्यात येत आहेत. या योजनांची माहिती सामान्यांना व्हावी व लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतील हे या…

    जिल्ह्यातील टंचाई, सिंचनासह, रस्त्यांच्या कामांचे सुक्ष्म नियोजन करावे; जिल्हा नियोजनातून शहरी क्षेत्रातील कामे तत्काळ सुरु करावीत – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

    नंदुरबार, दि. २२ (जिमाका वृत्त) जिल्ह्यातील टंचाई, सिंचनासह, रस्त्यांच्या कामांचे सुक्ष्म नियोजन करावे. तसेच जिल्हा नियोजनातून करावयाची शहरी क्षेत्रातील कामे तत्काळ सुरु करावीत, असे निर्देश पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी…

    पोलीस आयुक्त, अधीक्षक कार्यालयांच्या आस्थापनांवरील ६८ अस्थायी पदांना ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

    मुंबई दि. २२ : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या अधिपत्याखालील पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक आणि इतर कार्यालयांच्या आस्थापनांवरील एकूण ६८ अस्थायी पदांना दि. १ मार्च ते दि. ३१ ऑगस्ट २०२३…

    महाराणा प्रतापसिंह यांची जयंती नवी दिल्ली येथे साजरी

    नवी दिल्ली, 22 : महाराणा प्रतापसिंह यांची जयंती महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्र येथे आज साजरी करण्यात आली. कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील आयोजित कार्यक्रमात प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती…

    You missed