• Sat. Jul 11th, 2026

    राजकीय

    • Home
    • वसंतदादा शेतकरी सहकारी बँक ठेवीदारांच्या ठेवी प्राधान्याने द्याव्यात – सहकार मंत्री अतुल सावे

    वसंतदादा शेतकरी सहकारी बँक ठेवीदारांच्या ठेवी प्राधान्याने द्याव्यात – सहकार मंत्री अतुल सावे

    मुंबई, दि. 8 : वसंतदादा शेतकरी सहकारी बँक (अवसायनात) ठेवीदारांच्या ठेवी प्राधान्याने द्याव्यात. यामध्ये 1 लाख ते 5 लाख पर्यंतच्या ठेव रकमांची निश्चिती करुन तत्काळ परत करण्याचे प्रमाण निश्चित करावे,…

    गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना

    राज्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम, १९९५ लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार संपूर्ण गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीवर प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे शेतीकाम, ओझी वाहणे व पैदाशीसाठी उपयुक्त नसलेले गोवंशीय…

    गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य द्यावे –  सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

    मुंबई, दि. 7 : जनतेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून अधिक व्यापक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. अशाच पद्धतीने गुणवत्तापूर्ण कामाला…

    लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्य दूरदृष्टीचे – राज्यपाल रमेश बैस

    मुंबई, दि. 7 : महाराष्ट्र ही संतांची, थोरपुरुषांची आणि समाजसुधारकांची भूमी आहे. त्यांनी महाराष्ट्राला दिशा दिली. या भूमीत जन्माला आलेले बाळासाहेब दौलतराव देसाई यांचे कार्य अलौकिक आहे. त्यांनी सर्व सामान्य…

     ईट राईट इंडिया चॅलेंज-२ स्पर्धेमध्ये औरंगाबाद शहराला प्रशस्तीपत्र

    नवी दिल्ली, 7 : ईट राईट इंडिया चॅलेंज -2 मध्ये औरंगाबाद शहराला देशपातळीवर उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविय…

    जिल्हाधिकारी यांची ‘शासन आपल्या दारी’ शिबिराला भेट

    आकपुरी, लोणबेहळ, मुडाना, विडुळ गावातील शिबिराला भेट; नागरिकांना प्रमाणपत्राचे वाटप यवतमाळ, दि ७ जून जिमाका:- नागरिकांना सर्व विभागाच्या योजनांची माहिती आणि त्यासाठीचे अर्ज गावातच उपलब्ध व्हावे,तसेच दैनंदिन कामासाठी लागणारे महत्वाचे…

    पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – महासंवाद

    शासन आपल्या दारी विशेष लेख महाराष्ट्रातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. त्यापैकी “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” हे…

    मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० : पारंपरिक ऊर्जेला भक्कम पर्याय

    ऊर्जा क्षेत्रातील संभाव्य बदलांचा वेध घेऊन सौर उर्जेला व्यापक चालना देणारी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ ही योजना शासनाने अंमलात आणली आहे. त्यात जास्तीत जास्त फीडर सौर ऊर्जेवर आणण्यात…

    बियाणे, खते खरेदी करताना घ्यावयाची काळजी

    कृषि क्षेत्राचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी राज्य शासनाचा कृषि विभाग सतत प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खतांचा पुरवठा वेळेत होण्यासाठी अनेक उपाययोजना कृषि विभागामार्फत केल्या जातात. उत्पादन वाढीसाठी…

    मुलांच्या हृदयाची काळजी घेणारे श्री सत्य साई संजीवनी केंद्र प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक – राज्यपाल रमेश बैस

    नवी मुंबई, दि. 07 :- मुलांच्या वेदनांपेक्षा जास्त वेदना पालकांना सहन कराव्या लागतात. ही स्थिती असलेल्या मुलांची काळजी घेणारी केंद्रे देशात फार कमी आहेत. मुलांच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी श्री सत्य…

    You missed