माती परिक्षण आणि बीज संशोधनावर भर देणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे
मुंबई, दि. 2 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे सामर्थ्य आहे. खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी हवामान बदलाचा अंदाज घेऊन माती परीक्षण आणि बीज…
लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा – अमरावती विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त रामबाबु नारुकुल्ला
अमरावती, दि. 2 : नागरिकांना सेवेचा हक्क देणारा क्रांतिकारी कायदा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 होय. या कायद्यान्वये राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला…
राज्यातील सर्व रस्ते तातडीने दुरुस्त करीत सुस्थितीत आणावेत – सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 2 : अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करीत ते सुस्थितीत आणावेत. अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक…
महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेंतर्गत ५६०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित
नवी दिल्ली 02 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत वर्ष 2022-23 करिता महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांना 5 हजार 654 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली असल्याचे माहिती केंद्रीय कृषी आणि…
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांकडून राज्यपाल रमेश बैस यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
मुंबई, दि. 2 : राज्यपाल रमेश बैस यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांचे दूरध्वनी करून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी…
महसूल सप्ताहानिमित्त कोकण विभागीय आयुक्त, मुंबई (शहर) जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी साधला युवक व युवतींशी संवाद
मुंबई, दि.२ : महसूल सप्ताहानिमित्त चेतना महाविद्यालय, वांद्रे येथे विविध 70 महाविद्यालयांच्या एन.एस.एस. मधील सुमारे 250 युवक व युवतींशी आयुक्त, कोकण विभाग डॉ. महेंद्र कल्याणकर व मुंबई (शहर) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांची ३ आणि ४ ऑगस्ट रोजी मुलाखत
मुंबई, दि. 2 : चर्मकार समाजातील बांधवांचा आर्थिक, सामाजिक तसेच शैक्षणिक विकास होण्यासाठी शासनस्तरावर विविध कल्याणकारी योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रम व योजनांचा लाभ पात्र लाभार्थींनी घ्यावा,…
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकांची उद्या मुलाखत
मुंबई, दि. 2 : आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज झाली आहे. आपत्ती व्यवस्थापनात नागरिकांशी संवाद साधून जनजागृती करणे हे नियंत्रण आणि कार्यक्षम अंमलबजावणीत महत्त्वाचे आहे. यासाठी यंदाच्या पावसाळ्यात शासनस्तरावर खबरदारी घेण्यात…
विधानपरिषद प्रश्नोत्तर
दरडप्रवण आणि पूरप्रवण गावांमध्ये आपत्कालीन व्यवस्थापनासाठी शासनाकडून विविध उपाययोजना – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील मुंबई, दि. 2 : रायगड जिल्ह्यातील दरडप्रवण गावे, पूरप्रवण गावांमध्ये उद्भवणाऱ्या आपत्कालीन व्यवस्थापनासाठी राज्य…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. 2 :- “कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येची बातमी ऐकून धक्का बसला. महाराष्ट्राच्या कला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांशी निकटचे, मित्रत्वाचे संबंध असलेल्या नितीन देसाईंचं अशा पद्धतीनं अचानक निघून…