• Sat. Sep 21st, 2024

महाराष्ट्र

  • Home
  • ‘शिव्या, ईव्हीएम आणि माता पित्यांची चर्चा झाली तर समजा कोणते सरकार येणार , पंतप्रधान मोदींची रामटेकमध्ये विरोधकांवर सडकून टीका

‘शिव्या, ईव्हीएम आणि माता पित्यांची चर्चा झाली तर समजा कोणते सरकार येणार , पंतप्रधान मोदींची रामटेकमध्ये विरोधकांवर सडकून टीका

नागपूर(जितेंद्र खापरे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्हान येथे निवडणूक सभेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. देशाच्या नावावर मतदान करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. शहरातील ब्रुक बाँड…

विशेष निरीक्षकांकडून निवडणूक तयारीचा आढावा

छत्रपती संभाजीनगर, दि.१०(जिमाका):-‘लोकसभा निवडणूक २०२४’ च्या अनुषंगाने निवडणूक आयोगाचे विशेष निरीक्षक धर्मेंद्र एस. गंगवार व एन.के. मिश्रा यांनी आज जिल्हा प्रशासनाचा निवडणूकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. आज सकाळी सुभेदारी विश्रामगृह येथे…

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेला प्राधान्य- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, दि.१०(जिमाका):-मतदान यंत्रे हे पूर्णतः सुरक्षित असून या यंत्रांच्या यादृच्छिकीकरणाद्वारे निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक पारदर्शकता जोपासली जाते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. ‘लोकसभा निवडणूक…

‘पेडन्यूज’वर बारकाईने लक्ष द्यावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, दि.१०(जिमाका):-पेड न्यूज हा अत्यंत संवेदनशील विषय असून मिडिया सेंटर व माध्यम संनियंत्रण व प्रमाणिकरण समितीने याविषयावर बारकाईने लक्ष द्यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. माध्यम संनियंत्रण…

निवडणूक निरीक्षकांचा महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील नागरिकांसोबत संवाद

चंद्रपूर दि. १० : १३– चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार असून यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. या तयारीची पाहणी करण्याकरीता सामान्य…

जळगाव जिल्ह्यात सी-व्हिजिल ॲपवर ६६ तक्रारी प्राप्त, सर्व तक्रारीचे निवारण

जळगाव, दि. १० ( जिमाका ) : देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोठा उत्सव सुरू झाला आहे. या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका…

निवडणूक निरीक्षकांचा लोकसभा उमेदवार व प्रतिनिधींशी संवाद

नांदेड दि. १० : भारतीय निवडणूक आयोगासाठी सर्व उमेदवार समान आहे.उमेदवारांना असणारे स्वातंत्र्य, संरक्षण, विशेष अधिकाराचा वापर करा ,सोबतच भयमुक्त वातावरणात नि :पक्षपणे ही प्रक्रिया पार पडेल यासाठी आदर्श आचार…

आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या – ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’

मुंबई, दि. 10 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून…

मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी स्वीप कार्यक्रमांवर भर द्या- विशेष निवडणूक निरीक्षक धर्मेंद्र एस. गंगवार

पुणे, दि. १०: राज्यात तसेच महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे विशेष प्रयत्न असून पुणे जिल्ह्यात स्वीप कार्यक्रमांचा उत्कृष्टरित्या वापर करत यासाठी मतदार जनजागृती करा, असे निर्देश राज्यासाठीचे विशेष…

राज्यपालांकडून ‘ईद-उल-फित्र’ निमित्त शुभेच्छा

मुंबई, दि. १० : राज्यपाल रमेश बैस यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. पवित्र अशा रमजान महिन्यात उपवास, प्रार्थना व दानधर्माला महत्त्व दिले आहे. ही ईद…

You missed