Eknath Shinde: फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित विमान प्रवास; शिंदेंनी मोजक्या शब्दांत घेतला समाचार, काय म्हणाले?
Shivsena News: उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची खिल्ली उडवत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे-फडणवीस यांच्या विमान प्रवासावरही भाष्य केलं आहे. फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित विमान प्रवास; शिंदेंनी मोजक्या शब्दांत घेतला समाचार(फोटो–…
Mumbai News: जनगणनेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांकडून प्रश्नांच्या फैरी; मुंबईत नेमकं काय घडलं?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: नातेसंबंधांच्या बदलत्या व्याख्या आणि त्यांचे बदलते पैलू आता सामाजिक व्यवस्थेवरही परिणाम करू लागले आहेत. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील घरगणनेदरम्यान प्रगणकांना लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या काही जोडप्यांकडून प्रश्नोत्तरांच्या…
Sangli News : झोपेत पती बेशुद्ध झाल्याचं म्हणाली, पण नंतर मोठं कांड उघड
सांगलीत एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीला संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या महिलेने आधी पती झोपेत बेशुद्ध झाल्याचा बनाव केला होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली : सांगलीत…
शेतकऱ्यांना दिलासा देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ – महासंवाद
महाराष्ट्रातील शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्याने दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. पिकांचे नुकसान झाल्याने अनेक शेतकरी वेळेवर पीक कर्जाची परतफेड करू शकत नाहीत.…
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची गतिमान प्रक्रिया – महासंवाद
महाराष्ट्र शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ च्या प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणीसाठी सुरवात केली आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने योजनेच्या पोर्टलवरील माहिती अपलोड करण्याच्या…
महाराष्ट्र एमएसएमई समिट व पुरस्कार २०२६ ला उत्स्फूर्त प्रतिसाद – महासंवाद
• २,५०० हून अधिक उद्योजकांची उपस्थिती • ४२ एमएसएमई व हस्तकला स्टॉल्सचे प्रदर्शन • विविध राष्ट्रीय संस्थांसोबत सामंजस्य करार • उत्कृष्ट उद्योजकांचा गौरव नवी मुंबई, दि. २७ जून : महाराष्ट्र…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे शेतकऱ्यांना मिळणार दिलासा – महासंवाद
महाराष्ट्रातील शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्याने दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. पिकांचे नुकसान झाल्याने अनेक शेतकरी वेळेवर पीक कर्जाची परतफेड करू शकत नाहीत.…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; बळीराजासाठी दिलासादायक पाऊल – महासंवाद
महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६” जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक…
Ahilyanagar Accident : अहिल्यानगरमध्ये खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात, 25 ते 30 प्रवासी जखमी
अहिल्यानगरमध्ये भरधाव लक्झरी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात बस पटली झाली आहे. यामुळे बसमधील 25 ते 30 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
टीईटी पेपरफुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे – महासंवाद
मुंबई, दि. २७ – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १०२८ केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली ‘शिक्षण पात्रता परीक्षा’ (TET) २०२६ पेपरफुटीची घटना घडल्याने पुढे ढकलण्यात…