पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६; कर्जाच्या ओझ्यातून मुक्ततेकडे बुलढाणाच्या शेतकऱ्यांची वाटचाल – महासंवाद
राज्य शासनाने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत असून बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेमुळे नव्या आशेने भविष्यातील शेती नियोजनाकडे पाहत आहेत.…
Shirdi Shiv Sena UBT : पक्षप्रमुखांचे पाय चाटले; ठाकरेंच्या सभेनंतर वाकचौरेवर शिवसैनिक तुटून पडले
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jun 2026, 4:55 pm Follow शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात सामील झाले यात शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचाही समावेश आहे.फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात ठाकरे…
महाकर्जमुक्तीची संजीवनी – महासंवाद
नैसर्गिक संकट व कर्जबाजारीपणाच्या गर्तेत अडकलेल्या शेतकरी बांधवांना पुन्हा सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ सुरू केली आहे. ही योजना शेतकरी बांधवांना सन्मानाने जगण्याची आणि…
कर्जमुक्ती ते मन:शांती – महासंवाद
शेतकरी हा भारतीय समाजातील अर्थकारणाचा मुख्य कणा आहे. याचा पाया मजबूत करण्यासाठी शासकीय धोरणांच्या अंमलबजावणीची गरज असते. या पार्श्वभूमिवर राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली…
महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार – महासंवाद
महाराष्ट्राच्या कृषी इतिहासात काही निर्णय हे केवळ प्रशासकीय निर्णय म्हणून नोंदले जात नाहीत, तर ते शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचे प्रतीक ठरतात. राज्य शासनाने नुकतीच जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती…
विधानसभा प्रश्नोत्तरे – महासंवाद
मराठी न शिकविणाऱ्या शाळांवर दंडासह मान्यता रद्द करण्याची कारवाई – मंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. २९ : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकविणे बंधनकारक आहे.…
विधानसभा कामकाज – महासंवाद
राज्यात पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत – मंत्री नितेश राणे मुंबई, दि.२९ : राज्यातील मत्स्यसाठ्याचे संवर्धन, माशांना प्रजननासाठी अधिक कालावधी उपलब्ध करून देणे, तसेच पावसाळ्यातील खराब हवामानामुळे मच्छीमारांची जीवित व…
५० लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. २९: ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही केवळ स्पर्धा नसून महाराष्ट्रातील शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचे सर्वात मोठे यश आहे.…
३० जूनपर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवा – महासंवाद
मुंबई, दि. २९ : राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत असून, त्यानंतर १ जुलैपासून…
Mumbai Metro 4: वडाळा-कासारवडवली मेट्रोच्या कारशेडचा मार्ग मोकळा, पण कांदळवन बाधित होणार; वनक्षेत्र हस्तांतरणाला मंजुरी
Wadala to Kasarvadavli Metro: मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या मेट्रोसाठी कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. मेट्रो लाइन ४ वर ३२ तर ४अ वर २ स्थानकं आहेत. कासारवडवली ते गायमुखपर्यंत मेट्रो ४अ…