मुंबईत उद्यापासून ‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’ ची अंतिम फेरी – महासंवाद
मुंबई, दि. ११: भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘माय युवा भारत’द्वारे ‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’ मुंबई झोनच्या अंतिम फेरीची घोषणा करण्यात आली आहे. या झोनमध्ये महाराष्ट्र, गोवा…
महात्मा ज्योतिराव फुले यांना मंत्रालयात आदरांजली – महासंवाद
मुंबई, दि. ११: महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात आदरांजली वाहण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमार यांनी मंत्रालयातील महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.…
सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा ज्योतिराव फुले – महासंवाद
भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा दिवस नाही, तर समता, शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरूवात करणारा दिवस आहे. महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जन्मामुळे…
नदी सुशोभीकरणापेक्षा प्रदूषणमुक्तीवर अधिक भर; स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ लवकरच – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे – महासंवाद
सांडपाणी सोडणाऱ्यांवर व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पुणे, दि. १०: नदी सुशोभिकरणापेक्षा नदीच्या प्रदूषणमुक्तीवर अधिक भर दिला पाहिजे, अशी भूमिका राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे…
कर्तृत्वाचा महामेरू : नारायण राणे म्हणजे धडाडीचे नेतृत्व आणि मार्गदर्शक दीपस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुख्यमंत्र्यांनी जागवल्या ऋणानुबंधाच्या आठवणी; दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत लोकनेत्याचा गौरव सिंधुदुर्गनगरी, दिनांक 10 (जिमाका) :- “महाराष्ट्राच्या विधानसभेतील माझी कारकीर्द ज्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आणि ज्यांनी माझ्या पहिल्याच भाषणावर ‘छान बोललास’ अशी…
डिजिटल प्रणालीवर आधारित लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यावर प्रशासनाचा भर – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
अमरावती, दि. 10 (जिमाका): शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, अमरावती शहर पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी या उद्देशाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ३०…
आमझरी बनणार ‘मधाचे गाव’ पर्यटन आणि रोजगारासाठी त्रिपक्षीय करार – महासंवाद
अमरावती, दि. 10 (जिमाका): मेळघाटातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा शाश्वत वापर करून स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चिखलदरा तालुक्यातील आमझरी येथे ‘मधाचे गाव’ ही योजना राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या…
‘कृत्रिम बुद्धिमत्ते’मुळे माध्यम क्षेत्रात मोठा बदल – माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव ब्रिजेश सिंह – महासंवाद
नवी दिल्ली, दि. १० : माध्यम व पत्रकारिता क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मोठ्या प्रमाणात बदल घडत असून, बातम्यांच्या सादरीकरणाची पद्धत, गती आणि स्वरूप यामध्ये आमूलाग्र परिवर्तन झाले आहे. या पार्श्वभूमीवर जनसंपर्क…
मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.१’ चे आयोजन – महासंवाद
मुंबई दि. १० : मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी, बोरीवली व कुर्ला तहसील कार्यालयांतर्गत मंडळनिहाय ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ आयोजित करण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य तथा…
समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
अमरावती, दि. 10 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानानुसार प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. संविधानाच्या मूल्यांवर भारतीय लोकशाही आधारित आहे. समाजाच्या शेवटच्या घटकाला मुख्य…