जिद्दीच्या वारशातून लातूर जिल्ह्याचा विकास साधूया – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले – महासंवाद
लातूर, दि. ०१ : भूकंपाच्या संकटाने हादरलेल्या लातूर जिल्ह्याने अत्यंत जिद्दीने स्वतःला पुन्हा उभे केले आणि आपली क्षमता सिद्ध केली. तोच जिद्दीचा वारसा पुढे नेत, आपण राज्याच्या विकास प्रक्रियेत लातूरचे…
सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच ध्येय – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
सातारा दि. १ : स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण आणि स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्यासारख्या थोर सुपुत्रांनी महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीचा पाया रचला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत सातारा जिल्ह्याला राज्याच्या नकाशावर पहिल्या क्रमांकावर…
जनगणनेचा शुभारंभ, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ‘स्व-गणना’ करून नोंदविली माहिती – महासंवाद
सातारा दि. १ – भारताच्या विकासाचा पाया ठरणारी २०२७ ची जनगणना आता अधिक हायटेक झाली असून, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज आपल्या ‘कोयना दौलत’ या निवासस्थानावरून ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) करून…
महाराष्ट्राला आरोग्यदृष्ट्या संपन्न करणार – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
कोल्हापूर, दि. १ : देशात महाराष्ट्र अग्रेसर आहेच, यात काही शंका नाही. प्रगत महाराष्ट्राला राज्य शासनाच्या सहाय्याने आपण आरोग्यदृष्ट्या अधिक समृद्ध आणि संपन्न करणार आहोत, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य…
खरीप हंगामासाठी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
– जिल्ह्यात पुरेशी बियाणे व खत उपलब्धता, – दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खते वेळेत उपलब्ध करा – खतलिंकिंगसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी कठोर कारवाईचे निर्देश – नैसर्गिक शेतीचे क्षेत्र वाढण्यासाठी प्रयत्न करण्याचे…
पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक एमआरआय मशीनचे लोकार्पण – महासंवाद
नांदेड, दि. १ मे: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने, पी.पी.पी. पद्धतीने कृष्णा डायग्नोस्टिक्स बाह्यस्त्रोत…
जनगणना उपक्रमाच्या सेल्फी पॉईंटचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन – महासंवाद
नांदेड , दि. १: देशात सुरू झालेल्या जनगणना-2027 च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत आजपासून जनगणना स्व-गणना प्रक्रिया सुरू झाली आहे. या उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सेल्फी पॉइंट तयार केला आहे. आज…
विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर बीड जिल्हा घडविण्याचा संकल्प करुया – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार – महासंवाद
बीड, दि. १: मराठवाड्याची भूमी ही संतांची, महंतांची, शूरांची, वीरांची, बुद्धीवंतांची आणि कर्तृत्ववान सुपुत्रांची भूमी आहे. या भूमीला धैर्याचा, शौर्याचा, संघर्षाचा वारसा आहे. संत गोरोबाकाकांच्या पवित्र तेर नगरीत माझा जन्म…
महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त विधान भवन येथे राष्ट्रध्वजवंदन सोहळा – महासंवाद
मुंबई, दि १ : महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवन येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत…
कामगारांच्या कष्टांवर महाराष्ट्राचे वैभव उभे – मंत्री मंगलप्रभात लोढा – महासंवाद
मुंबई, दि. १ : कामगारांच्या कष्ट आणि योगदानामुळेच महाराष्ट्राचे वैभव उभे राहिले असून राज्य प्रगतीच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. कौशल्य विकास, रोजगार,…