पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला संभाव्य पूरस्थितीचा आढावा – महासंवाद
– यंत्रणांनी सज्ज राहण्याचे दिले आदेश सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : कोयना व वारणा धरणातील वाढता विसर्ग पाहता सांगलीत कृष्णा नदीतील पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. या…
महाराष्ट्रात ४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५ हजार ८९२ रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती – महासंवाद
मुंबई, दि. 19 : महाराष्ट्र “डेटा सेंटर कॅपिटल” आणि “सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल” म्हणून पुढे येत आहे. अनेक कंपन्या या क्षेत्रांत येत असून उत्पादन क्षेत्रातही मोठी क्रांती घडणार आहे. यूकेसोबत झालेल्या…
पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ अवॉर्ड – महासंवाद
मुंबई, दि. 19 : राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना त्यांच्या विभागात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ पुरस्कार देऊन…
अतिवृष्टी, पुराच्या अनुषंगाने यंत्रणांनी अधिक सतर्क रहावे – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन – महासंवाद
मुंबई, दि. १९ : भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज मंत्रालयातील…
ग्रामीण भागातील जनतेलाही आरोग्याच्या उत्तम सुविधा देऊ – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
नागपूर,दि. १८: ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्याच्या चांगल्यातल्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध आहे. नागपूर जिल्ह्यात आपण भक्कम वैद्यकीय सुविधांचे जाळे निर्माण केले असून कोणत्याही गरिब व्यक्तीला या सुविधा…
समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा -पालकमंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद
जळगाव दि. १८ (जिमाका): पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धरणगाव पंचायत समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल उपस्थित होत्या. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी…
पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आकांक्षित तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान – महासंवाद
यवतमाळ, दि. १८ (जिमाका): नीती आयोगाच्यावतीने जिल्ह्यातील पुसद व झरी जामणी या तालुक्यात आकांक्षित तालुका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आयोगाच्यावतीने या तालुक्यांना संपूर्णता अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट कामासाठी गौरविण्यात…
नशिराबाद आता विकासाच्या केंद्रस्थानी – पालकमंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद
नशिराबादमध्ये १४ कोटी रुपयाच्या कामाचे लोकार्पण, ८ कोटींच्या कामाचे भूमीपूजन जळगाव दि. १८ (जिमाका): नशिराबाद गावाचे आता झपाट्याने शहरात रूपांतर होत आहे. विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग या दळणवळणाच्या सुविधेमुळे शहराचा मोठा…
नवीन पिढीला इतिहासाशी जोडण्याचे कार्य सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. १८: इतिहासाशी नवीन पिढीला जोडण्याची भूमिका श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीने पार पाडली आहे. या तलवारीमुळे आपण इतिहासाशी जोडले गेलो आहे. नागपूरसह इतर ठिकाणी ही तलवार…
राज्याच्या जडणघडणीत वसंतराव नाईक यांचा अत्यंत मोलाचा वाटा -पालकमंत्री संजय राठोड – महासंवाद
यवतमाळ, दि.१८ (जिमाका): वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांचा विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी होता. शेतकऱ्यांना समोर ठेऊन ते धोरण आखायचे. त्यांना सुखी संपन्न करण्यासाठी त्यांनी वेगवेगळी धोरणे आणली. शेती, सिंचन, वीज, उद्योग…