• Sat. Jul 25th, 2026

    आंतरराष्ट्रीय

    • Home
    • प्राधान्य क्षेत्र ठरवून जिल्हा नियोजनमधून कामे करणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    प्राधान्य क्षेत्र ठरवून जिल्हा नियोजनमधून कामे करणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    वितरीत निधी अखर्चित राहिल्यास कारवाई नगरपालिका सीसीटीव्ही निगराणीखाली आणणार अमरावती, दि. २९ (जिमाका): जिल्हा विकास व नियोजन समितीच्या निधीमधून प्रामुख्याने स्थानिकस्तरावरील कामे करण्यात येतात. यावर्षी प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा…

    गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्था लोकाभिमुख करण्यावर भर ! – महासंवाद

    शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचे आणि राष्ट्राच्या प्रगतीचे मूळ आहे. शिक्षणामुळे केवळ ज्ञानसंपादन होत नाही तर आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक जबाबदारी आणि आर्थिक स्वावलंबनाची वाट खुली होते. म्हणूनच शासनाने ‘शिक्षण…

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मुंबई येथे आगमन – महासंवाद

    मुंबई, दि २९ : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आज दोन दिवसीय महाराष्ट्र राज्य दौऱ्यासाठी मुंबई येथे आगमन झाले. विमानतळ, मुंबई येथे त्यांचे स्वागत राज्याच्या…

    देशातील खेळाडू सशक्त बनावा यासाठी सार्वत्रिक काम करू – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे – महासंवाद

    छत्रपती संभाजीनगर, दि. २३ (विमाका): देशाला 2047 मध्ये विकसित राष्ट्र बनवायचं असेल, तर नागरिकांसोबत खेळाडूही सशक्त झाले पाहिजेत. देशातील खेळाडू सशक्त कसा बनेल यासाठी आपण सर्व मिळून काम करू, असे…

    राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका सादर करण्याकरिता १० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ – मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद

    मुंबई दि. २९ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या, राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका सादर करण्यास 10 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य नाट्य…

    वर्षा शासकीय निवासस्थानी विविध देशांच्या महावाणिज्यदूतांकडून ‘श्रीं’चे दर्शन – महासंवाद

    मुंबई, दि. २९ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी विविध देशातील महावाणिज्यदूतांनी ‘श्रीं’चे दर्शन घेत मनोभावे आरती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस…

    स्मार्ट व इंटेलिजंट गावांकडे महाराष्ट्राची वाटचाल; ‘सातनवरी’ ठरले देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव – महासंवाद

    राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘खेड्यांकडे परत चला’ असा संदेश देत ग्रामीण भारताचे देश विकासात महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही ‘गाव करी ते राव न करी’ असे सांगून एका…

    शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    अमरावती, दि. २८ (जिमाका) : ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात विविध भागात अतिवृष्टी झालेली आहे. यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची शासनातर्फे मदत देण्यात येणार आहे.…

    गणेशोत्सव : टिळकांच्या प्रेरणेपासून ‘राज्य महोत्सव’पर्यंतचा प्रवास – महासंवाद

    भारतीय संस्कृतीतील सर्वाधिक लोकप्रिय उत्सवांपैकी एक म्हणजे गणेशोत्सव. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हा उत्सव जल्लोष, भक्तिभाव आणि सामूहिकतेच्या भावनेत साजरा होतो. हा सण सर्व समाजात आणि घराघरात लोकप्रिय आहे. या उत्सवाचा…

    शिवसृष्टीमुळे पर्यटकांना इतिहासाची ओळख होण्यासह बारामतीचे सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

    बारामती, दि. २७: कन्हेरी परिसरात शिवसृष्टीमुळे पर्यटकांना इतिहासाची ओळख आणि त्यातून प्रेरणा मिळेल. तसेच बारामतीचे सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा…

    You missed